670 रुपये दिले तर केंद्र सरकारच्या डिजिटल इंडिया (Digital India) योजना द्वारे टॉवर लावण्यात येणार आहे या बदल्यात पंचवीस हजार रूपये महिना आणि एक पक्की नोकरी पण मिळणार, असा दावा करणारे लेटर जर तुम्ही वाचले असेल तर सतर्क राहा कारण अशी कुठल्याही प्रकारची माहिती केंद्र सरकार कडुन जारी करण्यात आलेली नाही.याबाबत पीआयबीने (PIB) फॅक्ट चेक केले असुन सर्वांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे
पीआयबीच्या फॅक्ट चेक (Fact Check) ट्विटर अकाऊंट वरून हा दावा खोटा असल्याची माहिती दिली आहे. डिजिटल इंडिया योजना द्वारे कोणताही टॉवर लावण्यात येत नसुन अश्या फसवणुकी पासुन सतर्क राहा,असे आवाहन करण्यात आले आहे
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.