Update: 
वाचकांचा पत्रव्यवहार  |  ई-पेपर  |  Bookmark  |  मागील अंक पहा  |  Download Font  |  लॉग-इन

सोळा षटकांत दोनशे दिल्यावर काय होणार?
सकाळ वृत्तसेवा
Thursday, December 10, 2009 AT 02:07 PM (IST)
Tags: cricket,   sports,   india,   srilanka

नागपूर - श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या ट्‌वेंटी-२० लढतीतील भारताविरुद्धच्या पराभवाकरिता महेंद्रसिंह धोनीने गोलंदाजांनाच जबाबदार धरले. चांगली सुरुवात केल्यावर आम्ही खूपच जास्त धावा दिल्या. त्याचबरोबर आम्ही फटकावलेले चेंडू क्षेत्ररक्षकांच्या हाती गेले, अशी खंत भारतीय कर्णधाराने व्यक्त केली. दरम्यान, दुसरा टी-२० सामना उद्या मोहाली येथे होईल.

श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या ट्‌वेंटी-२० लढतीत भारतास २९ धावांनी हार पत्करावी लागली. ""आम्ही चांगली सुरुवात केली होती. पहिल्या चार षटकात सोळा ते अठराच धावा दिल्या होत्या; पण त्यानंतर दोनशेच्या आसपास धावा दिल्या. त्याचा फटका आम्हाला बसला,'' असे सांगतानाच धोनीने श्रीलंकेने या लढतीत भारतावर पूर्णपणे हुकमत गाजवली हे मान्य केले.

तो म्हणाला, ""संगकाराने चमकदार खेळी केली. अखेरपर्यंत मैदानात राहत त्याने धावसंख्येस आकार दिला. त्यातच आम्ही काही झेलही सोडले. अर्थातच आम्हाला नक्कीच चांगली कामगिरी करता आली असती. आम्ही त्यांना १९० च्या आसपास रोखले असते तर नक्कीच वेगळे चित्र दिसले असते.''

काही क्रिकेटतज्ज्ञ या पराभवाकरिता मधल्या अपयशी फळीस जबाबदार धरत आहेत. मात्र धोनीला हे पूर्ण मान्य नाही. ""मधली फळी अपयशी ठरली हे मान्य; पण तुम्ही जर सामना नीट पाहिला असेल तर आवश्‍यक धावगती सातत्याने उंचावत होती. या परिस्थितीत फटकेबाजीशिवाय पर्यायच नव्हता. आम्ही फटकावलेले चेंडू क्षेत्ररक्षकांच्या हातात गेले. मी आणि युवराज याच प्रकारे बाद झालो,'' असे भारतीय कर्णधाराने सांगितले.

""सामन्याची सर्व षटके खेळपट्टी फलंदाजीस अनुकूल राहतील याची आम्हाला खात्री होती. या परिस्थितीत गोलंदाजांवर दडपण आणण्यास आम्ही तयार नव्हतो. ट्‌वेंटी-२० मध्ये काही षटकात चित्र बदलते. बारा-तेरा षटकांनंतर फलंदाज अधिक आक्रमक होतात. या अखेरच्या षटकात भारतीय गोलंदाजांची कामगिरी चांगली झालेली नाही,'' असे तो म्हणाला.

भारत-श्रीलंका मालिका दुसरी टी-२० लढत
ठिकाण ः पीसीए स्टेडियम, मोहाली
थेट प्रक्षेपण ः संध्याकाळी ५.३० पासून निओ क्रिकेट
प्रतिक्रिया
On 20/01/2011 03:15 PM Datta said:
धोनी : सोळा षटकांत दोनशे दिल्यावर काय होणार? चिंटू : आपण हरणार !
On 8/11/2010 12:16 PM atul thorat said:
indian team need a sachi tendulkar
On 31-07-2010 17:51:51 Sumit said:
हुहा इंडिया आयेगा इंडिया बादशाह हि होगा इंडिया.
On 12/19/2009 5:36 PM Ganesh said:
वेळ पडताच आपल्या वरिष्ठ खेळाडूंचा सल्ला आणि योग्य क्षेत्ररक्षण, हि धोनी ची खासियत आहे. आज दादा अर्थात गांगुली नंतर धोनी हा एकमेव यशस्वी कर्णधार आहे. ज्याने टीम इंडियाच्या यशाची मदार आपल्या खांद्यावर घेतली, तो व्यक्तिगतरीत्या एक चांगला व्यक्ती, उत्तम खेळाडू, आणि एक सर्वोत्तम कर्णधार आहे. त्याचावर अशी बंदी चुकीची आहे. आता पर्यंत कधी कर्णधारावर सामन्याची बंदी आणत नव्हते.मला असे वाटते यावर पुन्हा एकदा विचार करावा. शेवटी प्रश्न टीम इंडिया आणि तिच्या समर्थकांचा आहे. सगळ्याचं भावनांचा आदर व्हावा.
On 12/14/2009 2:02 PM bharat said:
veru क्रिकेट बादशा @
On 12/14/2009 9:06 AM vikaas raskar said:
हे पहा क्रिकेट हा गेम आहे मीन्स हर या जीत इट्स ओक बूट पूत यौर एफ्फात्स तच्क अ निकाल
On 12/12/2009 6:08 PM amol said:
दिलशान, संगकारा, जयसूर्या हे चांगले २०-२० प्लेयेर्स आहेत.
On 12/12/2009 3:03 PM vishal said:
पुढील सामन्यात आपले खेळाडू खूप चांगले खेळतील आणि नक्कीच विजय मिळवतील एका पराभवाने घाबरून जाऊ नका आज नककी विजय मिलल
On 12/12/2009 2:58 PM santosh said:
आमचा संघ नक्कीच विजयी होईल संघाला हार्दिक सुभेच्छ्या
On 12/12/2009 9:46 AM Arjun Palve said:
Fielding is main factor of the 20-20 match.Send Yusuf Pathan as to number 3. Bhaji and Zahir are well player of 20-20 match give him one chance.
On 12/11/2009 11:41 PM AJIT SAMPAT GAIKWAD said:
ऐसा कैसा होता यारो ..हर मतच जिते तो जितने का मझ्झा कैसे समझ मे आता .....? थोडा सबर करो आपण कप नाही हारते ....जीत्तेच उन्हे......(पुणेरी मुलाचा हैद्राबादी तडका( मटका )लागणारच .....)
On 12/11/2009 7:30 PM chotu said:
भारताला फिल्डिंग आणि बोलिंग कोच ची जरुरत आहे आणि फिल्डर ची सुद्धा !!!!!!!!!!!!!!!
On 12/11/2009 5:22 PM ranjit said:
नेहरा ला टीम इंडिया मधून कायमचा बाहेर काढा.. त्यानेच सुरुवात केली रुंस द्यायला ५ व्या ओवेरला..त्याने ५ चौकार आणि २ वाईड बॉल टाकत २२ रुंस दिल्या.
On 12/11/2009 4:28 PM datta said:
indian team la harbhajan singh pahije
On 12/11/2009 4:17 PM rajesh said:
अगर श्रीलंका के सारे गब्बर हे तो इंडिया का एक हि विरू काफी हे (वीरेंद्र सेहवाग )
On 12/11/2009 4:04 PM amol joshi said:
नेहरा आणि ओझा नको ..............
On 12/11/2009 2:41 PM sandeep gole said:
MATCH ME TEAM WORK DIKHAO, APNA STYLE MAT DIKHAO.
On 12/11/2009 2:19 PM GANESH said:
INDIA AGLE MATCH JITEGA AUR BARBARI SERIES HOGAYAGI
On 12/11/2009 2:18 PM GANESH said:
BHARAT NE AGLA MATCH ME JIT DEKAKAR SRI LANKA KO DEKHANA HAI KI HUM BE T20 T20 KE BADSHAH HAI
On 12/11/2009 10:33 AM govinde said:
पुढील सामन्यात आपले खेळाडू खूप चांगले खेळतील आणि नक्कीच विजय मिळवतील एका पराभवाने घाबरून जाऊ नका आज नककी विजय मिलल
On 12/11/2009 10:32 AM govinde said:
पुढील सामन्यात आपले खेळाडू खूप चांगले खेळतील आणि नक्कीच विजय मिळवतील एका पराभवाने घाबरून जाऊ नका आज नककी विजय मिलल
On 12/11/2009 9:58 AM ABHIJIT said:
एका पराभवाने घाबरून जाऊ नका.पुढील सामन्यात आपले खेळाडू खूप चांगले खेळतील आणि नक्कीच विजय मिळवतील .
On 12/11/2009 9:33 AM datta said:
इंडिया चांगला देश आहे
On 12/11/2009 8:17 AM Arvind said:
Main reason for defeat is bad fielding and erratic bowling of Nehara. Yuvaraj Singh had dropped an easy catch which never exptected from him. Even our fielders given extra 25 runs due to bad fielding, Except Sharma all bowlers failed perticularly Nehara. Our cricketers must concentrate on cricket. BCCI must ban cricketers for taking part in the advertisements. This has indirectly affected their concentration on cricket. BCCI must take immediate steps for improving fieldings specially bowlers.
On 12/11/2009 7:37 AM abhijit panchal said:
जय भरत


आजचा सकाळ...
Advertise With Us | About Us | Contact Us | RSS Feeds | Archives | Group Site | SakaalTimes | Subscribe | एग्रोवन | साप्ताहिक सकाळ | Work with Us
© Copyrights 2009 eSakal.com - All rights reserved.
of
Powered By: