Aathava Rang
Update: 
वाचकांचा पत्रव्यवहार  |  ई-पेपर  |  Bookmark  |  मागील अंक पहा  |  Download Font  |  लॉग-इन

महाराष्ट्राचा लचका तोडू देणार नाही - उद्धव ठाकरे
सकाळ वृत्तसेवा
Saturday, December 12, 2009 AT 12:15 AM (IST)
मुंबई - आंध्र प्रदेशचे विभाजन करून 'तेलंगणा' हे स्वतंत्र राज्य निर्माण होणार असले, तरी कोणत्याही परिस्थितीत महाराष्ट्राचा लचका तोडू देणार नाही, अशी सडेतोड भूमिका शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी घेतली आहे.

आंध्र प्रदेशचा तुकडा पाडून तेलंगणा राज्यनिर्मितीची घोषणा होताच "स्वतंत्र विदर्भा'च्या मागणीची चर्चा सुरू झाली आहे. त्याचा समाचार घेताना उद्धव ठाकरे म्हणाले, की तेलंगणा झाले म्हणून कोणी महाराष्ट्राचा लचका तोडण्याचे स्वप्न पाहत असतील, तर त्यांनी कायम स्वप्नातच राहावे. शिवसेना आहे तोपर्यंत महाराष्ट्राचा लचका कुणालाही तोडता येणार नाही. संयुक्त महाराष्ट्र हेच मराठी जनतेचे स्वप्न आहे व त्यात विदर्भासह महाराष्ट्रातील सर्व भागातील जनताही सामील आहे; पण तो संयुक्त महाराष्ट्रही आपल्याला पूर्णपणे कुठे मिळाला, असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे.

बेळगाव-कारवारसह सीमा भागातील मराठी जनता आजही कर्नाटकात "कानडी' सरकारचा अत्याचार सहन करीत आहे. कानडीची सक्ती तिथे सुरू आहे. ज्यांनी आज "तेलंगणा' दिले त्यांचीच सरकारे कर्नाटक व केंद्रात असताना त्यांना आमच्या मराठी सीमाबांधवांवरील अन्याय दूर करता आला नाही. त्यामुळे तेलंगणावरील अन्याय दूर करणाऱ्यांनो, बेळगाव-कारवारसह सीमा भाग महाराष्ट्रात टाका व संयुक्त महाराष्ट्रावरील अन्याय दूर करा, अशी मागणीही उद्धव यांनी केली.

महाराष्ट्रातील सर्व भागांत विकासाचा समतोल राखणे आवश्‍यक आहे. सर्वच प्रांतांचा विकास संयुक्त महाराष्ट्र म्हणून झाला, तरच 105 हुतात्म्यांचे बलिदान सार्थकी लागेल, अशी पुस्तीही त्यांनी जोडली.
प्रतिक्रिया
On 2/6/2010 7:21 PM Sneha said:
महाराष्ट्राचे तुकडे पडून स्वतंत्र राज्ये झाली कि त्यांचे मंत्रिमंडळ वेगळे असेल आणि राजकारण्यांना खूप संधी मिळेल कारण प्रत्येक पद अजून एक निर्माण होईल . ते लोकांच्या हिताचा विचार न करता स्वताचीच तुंबडी भरता आहेत. त्यांचा हा डाव वेळीच ओळखून आपण सामान्य लोकांनीच विरोध करायला हवा.शेवटी एकी हेच बळ असते.जनशक्तीचा इंगा दाखवलाच पाहिजे त्यांना.
On 1/17/2010 12:54 PM umesh890 said:
जय विधर्भ .अबे उद्धट ठाकरे आज paryant Vidarbha cha leader न satranji च उचलला लावली purna महाराष्ट्राचा राजकीय पुढार्यांना .
On 12/13/2009 9:21 AM Shivsainik said:
हा उद्धव काही कामाचा नाही. आधी बाळासाहेबांच्या मदतीशिवाय काहीतरी करुन दाखव म्हणावं. मग ही असली बडबड कर. राज आणि राणे आज शिवसेनेत असते तर आज महाराष्ट्रात शिवसेनेची सत्ता असती. या नालायक काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या हातात कारभार गेला नसता. शिवसेनेच्या आणि महाराष्ट्राच्या नुकसानीस उद्धव आणि त्याची चांडाळ चौकडीच जबाबदार आहे.
On 12/13/2009 9:20 AM Shivsainik said:
हा उद्धव काही कामाचा नाही. आधी बाळासाहेबांच्या मदतीशिवाय काहीतरी करुन दाखव म्हणावं. मग ही असली बडबड कर. राज आणि राणे आज शिवसेनेत असते तर आज महाराष्ट्रात शिवसेनेची सत्ता असती. या नालायक काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या हातात कारभार गेला नसता. शिवसेनेच्या आणि महाराष्ट्राच्या नुकसानीस उद्धव आणि त्याची चांडाळ चौकडीच जबाबदार आहे.
On 12/13/2009 5:36 AM dada said:
अरी माती ला वसरला वाटताया सर्म असो जय महाराष्ट्र असे कसी वसरला शिवाजी उपकार
On 12/13/2009 4:35 AM pintu deshmukh said:
a man dont want to separate with his wife from his parent. But his wife or mother keeps such a situaton in front of him. After all this is situation of common man in which politicians are "saas-bahu" Arre Vidarbhachya Lokana Pani Paja, Light Dya, Raste ani dharane bandha, Bhandan kay karata bayasarke.
On 12/12/2009 11:21 PM Samir said:
Jai Vidarbha, Jai Hind Rulers of Maharashtra has treated Vidarbha as their colony just as British people treated India before 1947. Seperate Vidarbha is only solution for development of vidarbha. What Vidarbha got after unification in Maharashtra 1, Suicides of Farmers 2. Unemployment, 3. No Industry . 4 14 Hours of Load shading every day 5. No big irrigation projects. Let Vidarbha be a seperate state then it will become shining star of India.It will be the heart of India.
On 12/12/2009 8:28 PM Prashant said:
भुंकणारी कुत्री चावत नसतात :-). नुसते मुर्खासारखे भाषेचे राजकारण करण्यापेक्षा विदर्भाच्या मागासले पानाची करणे शोध.
On 12/12/2009 3:57 PM you can said:
आरे बाबा उद्धवा कारे इतके तेन्तिओन घेतोस तू आरे आम जनतेला काहीच वेगळे नको आहे. ते तर तुम्हा राजकार्यांचीच बनव्लेती कढी आहे. हे विषय तुमचाच डोक्यात येतात आणि तुम्हीच उचलतात. साधारण जनता जर इतकी हुशार असती तर तुमचे कसे फावले असते......शांत व्हा ......कोण लचका तोडणार आहे ते सांगता का जरा स्पष्ट पाने सगळ्यांना......नंतर वेळ आल्यावर सांगेन असे दुध पिणाऱ्या पोरासारखे उत्तर नका देऊ नंतर......
On 12/12/2009 3:02 PM Kalpesh said:
एक प्रश्न : शिवाजी कडी आपल्या जीवन काळात मराठवाडा किवा विद्राबत आलेय होते का ? आलेय अस्टेल तर काल्वावेय, धण्यावाद
On 12/12/2009 2:57 PM Unmesh said:
uddhav thackare fakt badbad karto. raj sarakh shewataparyant kahich net nahi.
On 12/12/2009 2:46 PM amol said:
हा शिवरायांचा महाराष्ट्र असाच अखंड राहिला पाहिजे ........ नाही तर काही तरी अनर्थ घडेल लक्षात ठेवा जय महाराष्ट्र ,.,.,.,.,.,.,.,
On 12/12/2009 2:23 PM Santosh said:
All comments are well respected.. Till today which political party has done anything abt Maharashtra.. Vidarbha Need progess and prosperity. No dry words. How many times Uddhav Thakarey came to Vidarbha?? What he has done efforts for Vidarbha Farmers?? Anytime Shivsena asks the questions about the problems in this region??.. So rather spreading useless rumours that we will not allow to do this or that.. it is time to take actions to make Vidarbha peoples feel that all maharastra with them.
On 12/12/2009 2:03 PM yuvraj said:
महाराष्ट्राला देशापासून वेगळे केले तरी चालेल पण शिवाजीचा महाराष्ट्र वेगळा होता कामा नये
On 12/12/2009 1:28 PM mithila said:
आधी घराचा पहा ani he shahanpan khupch ushirane suchle mhanayche nashi maharashtra cha tukda padlyavr nai bolale
On 12/12/2009 1:25 PM you can said:
खरतर घटनेमध्ये दुरुस्ती करायची गरज आहे कि राज्य विभागले जाणार नाहीत. सगळ्या नेत्यांनी एकत्र येन हे होऊ शकते पण राजकीय फायद्या करता हीच लोक हे होऊ नाही देणार.
On 12/12/2009 12:29 PM Tushar Gogawale Pune said:
हा शिवरायांचा महाराष्ट्र असाच अखंड राहिला पाहिजे ............ आणि बेळगावात मराठी लोकांचे हाल झाले होते आणि होतात महाराष्ट्र एकीकरण कार्यक्रमात गोधळ घातला होता तेव्हा फक्त शिवसेने ने निषेद केला होता हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे . जय भवानी जय शिवाजी जय महाराष्ट्र........माझा
On 12/12/2009 12:09 PM mangesh said:
belgaon madhil janateni maharashtra madhye shamil honya sathi khup andolane keli tari kendra sarkar ne tyanchi icchha purna karawi
On 12/12/2009 11:35 AM NK, Pune said:
@मर्द मराठा, मराठी माणूस कधीच 'एक' नव्हता.... आता राज-उद्धव, महाराष्ट्र-विदर्भ, असा already विभागला गेला आहे.... कोणी काहीच करू शकत नाही त्याला.... कारण त्याला एक होण्याची इच्छाशक्ती नाही.... अहो दत्ताजी.... पराधीन आहे जगती पुत्र मराठीचा.... दोष हा मनाचा!
On 12-12-2009 11:34:08 Rajaram Shirodkar said:
बरोबर आहे मर्द मराठा सध्या महाराष्ट्रात विचार आणी constructive कामे करणार्या राजकारण्यांपेक्षा गल्लाभरुछाप प्रसिद्धीला हपापलेले आणी स्वतःच्या स्वार्थासाठी काहीही.. अगदी देशाचे तुकडे करायला तयार असणारे राज ठाकरे सारख्या लोकांची चालती आहे, लोकांनी पण आपली अक्कल गहाण ठेवून असल्या लोकाचा अनुनय सुरु केला आहे.. शिवबा काय होणार तुमच्या महाराष्ट्राचे जिथे आता राज सारख्या देश्द्रोह्यां ला तुमच्या पंक्तीत बसवण्याचा अश्लाघ्य प्रयत्न केला जातोय.
On 12/12/2009 11:25 AM Nirmal Sutar Sangli said:
मराठी मराठी म्हणत मते मिळवणारे आणि आपणच मराठीचे हितैषी असल्यासारखे भासवणारे मनसे वाले कुठे गेले??? मुंबई महाराष्ट्र पासून वेगळी करण्याचा डाव परप्रांतीय आखतात म्हणून आरडा ओरड करणारे ...घ्या तुमच्या तोंडावर नागपूरसह विदर्भ महाराष्ट्र पासून तोडण्याची मागणी होत आहे..बोला काय उखडणार आहात ? फक्त सोयीचे राजकारण करणे सोपे असते.स्वतंत्र विदर्भाला विरोध करून कोणताही राजकीय पक्ष स्वतः चे राजकीय आस्तित्व पणाला लावणार नाही .राजकीय फायद्यापेक्षा महाराष्ट्राच्या अखंडत्वाला प्राधान्य देणारा खरा मराठी
On 12/12/2009 11:22 AM We Reject Separate Vidarbha.... said:
It is important that, every state should remain intact. Kashmir is also like Vidarbha, they (residents or other foreign materials?) want freedom (from whom they don't know). We've to realise & develop the unity, minds of all should compulsarily be tied together with good Administration and not by lenient Democracy principles. It is well-known fact, No. of states = No. of Disputes. If former no. increases, later has to increase to demolish the peace. Hence forget about Separation....
On 12/12/2009 11:19 AM ganesh said:
साहेब छान बरे वाटले .. तुम्ही लढा आम्ही आहोत पण या मुद्यावर राजसाहेबांना सोबत घेणार का? घेतले तर नक्कीच चांगले होईल , साहेब घ्या पुढाकार तुम्ही मोठे भाऊ आहात तेय लहान आहेत नमते घेतले तर काही खराब दिसणार नाही , हा लढा सोबत लढा सगळा महाराष्ट्रारा सोबत असेल फ़क़्त तुमच्या .. हीच वेल आहे साहेब करा .. आर नाहीतर पार
On 12/12/2009 11:11 AM subhash sawant pune said:
तुम्मी विधर्ब वेगळा तोडून धाकवा. शिवसेना नी फना काढला आहै . कोन मागतो तल्या तोडून टाकू . !जय महाराष्ट्र जय भवानी जय शिवाजी .......!
On 12/12/2009 10:59 AM chandrashekha shahane said:
It wii help to vidarbha to improve, because the condition in maharashtra and vidarbha are different so dont oppose i personaly respect you.
On 12-12-2009 10:52:41 bhimaji dhamale said:
राज ठाकरे महाराष्ट्राचा शत्रू आहे कारण की केवळ त्याच्यामुळेच कॉंग्रेस आणी राष्ट्रवादीचे नालायक सरकार पुन्हा पाच वर्षांसाठी आपल्या नशिबी आले... महाराष्ट्राचं, तुमचं, आमचं दुर्दैव..... जय महाराष्ट्र जय शिवाजी जय भवानी जय हिंद....!!! भिमाजी ढमाले. वडगाव मावळ पुणे.
On 12/12/2009 10:52 AM mangesh said:
बेळगाव karwar सह संपूर्ण maharashtra एक पाहिजे
On 12/12/2009 10:38 AM rajthakrefan.blogspot.com said:
वेगळा विदर्भाने तेथील आमदार ,खासदार बदलतील ? मग तेथील प्रश्न सुटण्याची खात्री काय ? आजपर्यंतच्या आमदारांनी काय/ खासदारांनी दिवे लावलेत ? तेव्हा पुढे लावणार आहेत? वेगळा विदर्भ nako
On 12/12/2009 10:31 AM Mard Maratha said:
मला वाटते मराठी माणसानी आपली बुद्धी गहन टाकली आहे. डोक्याने कधी विचार करणे सोडून दिले आहे.राज ठाकरे सारक्या स्वार्थी माणसाच्या दावणीला स्वत:ला बांधून घेतले आहे. माणूस स्वत:चा विकास हा स्वत:च करू शकतो. बेळगावचा विषय म्हणाल तर बेळगाव महाराष्ट्रात असायलाच हवे.उद्धव ठाकरे च्या बाबतीत म्हणाल तर एक विचारी,अभासायू व प्रगल्भ व्यक्तीमत्व आहे. पण आमच्या बुद्धी गहाण टाकलेल्या मराठी माणसाला कोण सांगणार. बाबा मेहनती शिवाय फळ मिळत नाही.व कोणताही राजकारणी तुला ते देणार नाही.मग तो राज असो व आन्खी कोणी.
On 12/12/2009 10:25 AM VIJAYA said:
i will except his thought.... his told is very correct every Maharashatriyan except his thought.& Maharashatras Public Pragati.... Lage raho hum tumare saath hai......
On 12/12/2009 10:19 AM sv said:
अहो उद्धव ठाकरे तुम्ही प्रथम निवडणुकीस उभे राहा ,निवडून या काय आमदार किंवा खासदार व्हा मग तुम्ही लोकांची काय सेवा करता ते कळेल. तुमच्या सारखा बोलण्याचा अधिकार रस्त्य्वरील भिकर्यासाही आहे हे लक्षात घ्या .असली वाक्य फेकण्यापेक्षा अन्न वस्त्र निवारा रस्ते ह्या मुलभूत गोष्टी जनतेस कशा मिळतील हे पहा कि ज्या गेली ६२ वर्षे प्रलंबित आहेत.आणि सत्ताधारी पक्षाशी हातमिळवणी करून त्यांना जसे हवे आहे त्याप्रमाणे तुम्ही नेमक्या ह्या गोष्टी टाळून आंदोलनाची भाषा करत असता.
On 12/12/2009 9:43 AM To Shrikant said:
@ Shrikant Landage, how did u manage to get this percentage as 90% vs 10%......... Please explain..... eager to know.
On 12/12/2009 9:21 AM santosh said:
आरे उद्धवा आम्ही येथे सुखी आहे. तुझ्या अक्कालेची गरज नाही जय कर्नाटका
On 12/12/2009 9:19 AM राज said:
या सर्वांवर राज साहेबांचे काय मत आहे, हे महत्वाचे............ बाकीचे गौण!!!
On 12/12/2009 9:11 AM Nitin Kulkarni, Pune said:
उद्धवा, अरे बेळगाव कर्नाटकात आहे.... म्हणजे कानडीच पाहिजे तिथे.... आधी महाराष्ट्रात हिंदी निर्मुलन करून दाखवा.... मग बघा त्या बेळगावकडे. आता आहेना बेळगाव कर्नाटकात!!! मग तिथे रहाणार्यांनी शिका कि रे कानडी.... सोपे असते ते.... एखाद्या मडक्यात दोन चार दगडे ठेऊन हलवल्यावर जो आवाज येतो न तेच 'कानडी'........ :)
On 12/12/2009 9:02 AM hamid said:
लई भारी ,तुम्ही लढा आम्ही तुमच्या सोबत आहे.
On 12-12-2009 08:32:20 Dinesh Khaparkar said:
अरे बाबा विदर्भ ची प्रगती कडे पण लष्का दे. फक्त मुंबई कडे नाही. तुजा सारखा भट माणसाला काय येत.
On 12/12/2009 8:21 AM pashya said:
raj sahebankadun shika kaitari.............nusati badbad karu naka
On 12/12/2009 7:26 AM Indian said:
विदर्भ वेगळा करुन महाराष्ट्राचा लचका तोडू नका असे शिवसेनेचे कार्यकारी प्रमुख उद्धव ठाकरे म्हणाले. समान संस्कृतीचा आधार घेत तेलंगणाची निर्मिती करणार असाल तर बेळगाव प्रांत महाराष्ट्राला जोडून द्यावा, अशी मागणी उद्धव यांनी केली.महाराष्ट्रापासून विदर्भ वेगळे करण्याच्या मागणीनेही जोर धरला आहे. उद्धव ठाकरे यांनी मात्र विदर्भ महाराष्ट्रापासून वेगळा करण्याला विरोध केला आहे.मराठी माणसांसाठी महाराष्ट्राची स्थापना व्हावी म्हणून १०८ जणांनी हौतात्म्य पत्करले आहे. त्यांचे बलिदान वाया जाऊ देणार नाही.
On 12/12/2009 6:49 AM sachin said:
उद्धट ठाकरे फक्त बड बड करू शकतो...हातून काही होत नाही...
On 12/12/2009 06:35 Shriniwas Budake said:
खरा सांगायचा तर बेल्गावातले मराठी लोक एका अर्थी सुखी आहेत. महाराष्ट्रात आले कि भयंकर महागाईला त्यांना तोंड द्यावे लागेल. महाराष्ट्राच्या तुलनेत बेळगाव खूप स्वस्त व शान्त आहे. एकदा का बेळगाव महाराष्ट्रात आला कि ह्या नतद्रष्ट राजकीय लोकांची, त्यांच्या बगल बछ्यांची व बिल्डर लोकांची तिथल्या जमिनीवर वाईट नजर पडलीच समजा. कर्नाटकाने बेळगाव कारण मराठीतून व्यवहार करायची सोय उपलब्ध करून द्यावी, मराठी शाळा चालू करून द्याव्यात म्हणजे मग बेळगाव ला महाराष्ट्रात आणायची गरजच नाही. मग राजकीय लोकांच की कामच नाई.
On 12/12/2009 6:01 AM Punekar said:
बोलला, तो पहा उद्धव बोलला!! आता सगळ्यांनी ऐकायचं बर का!! :)
On 12/12/2009 5:12 AM Shrikant landge said:
नमस्कार मित्रांनो , मी वर्द्याचा , पण मला विदर्भ वेगळा नको. कोन्ग्रेस ला फक्त राजकारण समजत . माझा विरोध आहे वेगळ्या विदर्भाला . ९०% जनतेला विदर्भ वेगळा नको. १०% राजकारण्यांना वेगळा विदर्भ हवा.
On 12/12/2009 5:03 AM Swapnil said:
its not lik dat . How many yrs vidharabha been in MH but still nobody made any improvements .Tell me how many people from vidharabha represent ministry n if day represnt wat was day did for us? we need to be seperate n there is no community which hold majority in vidharabha . Ani ata Thakareni bas karaw lok ata kantalele ahet tyanchya ya arrogent nature la .Bolanya peksha kahi kel asat tar koni ashi magani keli nasati
On 12/12/2009 3:55 AM SMG said:
असल्या मुद्यावर एकमेकाचे गळे धरण्यापेक्ष्या "यापुढे एकही नवीन राज्य निर्मिले जाणार नाही" अशी घटना दुरुस्ती करून आपण सगळे राष्ट्राच्या उन्नतीसाठी का नाही हि शक्ती वापरत? अरे २०% झालेल्या भाववाधी विरुद्ध झगडा, स्वतंत्र राज्यासाठी काय झगडता? काय करणार आहात नवीन राज्य मिळवून? राजकारणी लोकांना मलिदा खायला आणखीन नवीन कुरणे?
On 12/12/2009 3:02 AM Raj said:
मी सीमाभागातच वाढलो आणि या गोष्टीचा मला अभिमान आहे. मला मराठी आणि कन्नड दोन्ही भाषा तसेच कर्नाटक आणि महाराष्ट्र दोन्ही राज्ये आवडतात. स्वतःची प्रगती करून घ्यायला भाषेची किंवा राज्याची गरज नाही. तेंव्हा मंडळी, मराठी आणि कन्नड भाषा शिकून इंग्रजीतून उच्च शिक्षण घ्या, चांगली नोकरी, चांगली शेती किंवा चांगला व्यवसाय करा आणि आपल्या कुटुंबाची समृद्धी वाढवा. आणि या राजकीय पुढार्यांना दाखवून द्या कि मी प्रथम एक यशस्वी भारतीय आहे, मला भारतातील सर्वच राज्ये आवडतात.
On 12-12-2009 02:52:31 ram said:
ठाकरे अल वेस्ट
On 12/12/2009 2:42 AM Raj said:
Jar vibhajan zale tar, Maharashtra ha, mahan asa rashtra rahanar ch nahi...
On 12/12/2009 2:38 AM Balu said:
Mazya matru bhumiche tukde mi kadich hou denar nahi.
On 12/12/2009 02:22 Marathi! said:
मराठी माणसांनी एकजूट कायम ठेवली पाहिजे.
On 12/12/2009 1:56 AM Ravi said:
मी नेहमी पाहतो काही ठराविक लोकच हिंदुच्या विरुद्थ आहेत. ते ग्लोब्ले नीती वापरून हिंदुना संपवन्यचअ विचार करत आहेत. जय हिंदू, जय शिवसेना, जय महाराष्ट्र
On 12/12/2009 1:30 AM Wellwisher said:
उद्धव has spoken what lies in heart of majority Maharashtrian's. Also with regards to Belgaun center has shown biased behavior. The violence and agitation in there has also been of same scale and yet that has been completely ignored. We must strongly support MES stand and merge Belgaun into Maharashtra to free them from torture of Karnataka's local and official police goons. जय महाराष्ट्र
On 12/12/2009 1:27 AM Deshabhimani said:
आज तेलंगाना,उद्या विदर्भ,परवा काश्मीर सुध्धा जाईल...... देशाचे तुकडे पडायला लागलेत...अरे माणसा का उठलास स्वताच्याच जीवावर !!!
On 12/12/2009 12:56 AM sanjay Waydande said:
Khara mhatala tar he sarva POLITICS Ahe khara tar hyanncha kya jate........bolayala...pan.
On 12/11/2009 11:48 PM KK,Bangalore said:
शांत बस न भाऊ.....जगू दे कि सुखानी आम्हाला..........
On 12/11/2009 11:26 PM rachana said:
जणू काही ह्यांचे कोणी ऐकणारच आहे!! आधी घराचा पहा म्हणावा!
On 12/11/2009 11:08 PM Sachin Bobade said:
बसाना राव उपोषणाला मग! कोणी अडवलं आहे लागा कामाला,, पण तुम्हाला फक्त त्या साल्या नार्वेकर कडून मलिदा आणि धार्मिक तेड कशी वाढवायची हेच कळत!
On 12/11/2009 10:28 PM deshi said:
अरेरे घाबरतील न कर्नाटकाचे नेते. असा दम नाही द्यायचा.तुमची हि लाडकी मागणी ऐकून पुढच्या गुरुवार पर्यंत बहुतेक बेळगाव चे महाराष्ट्राला हस्तांतर होईल.
On 12/11/2009 10:22 PM swaty.thakar@gmail.com said:
बेळगाव महाराष्ट्राला परत करा नाहीतर केंद्रशासित ठेवा ....स्वाती ठकार
On 12/11/2009 9:36 PM Punekar said:
शिवसेनेचा वाघ बोलतो तेव्हा सगळे मूग गिळून गप्प बसतात. जय उद्धव ठाकरे!!!!!!!!!!!!! जय शिवसेना !!!!!!!!!!!!!!!!!!!! जय महाराष्ट!!!!!!!!!!!!!!!!!!!!!
On 12/11/2009 9:33 PM Maharashtrian said:
मराठी माणसांसाठी महाराष्ट्राची स्थापना व्हावी म्हणून १०८ जणांनी हौतात्म्य पत्करले आहे. त्यांचे बलिदान वाया जाऊ देणार नाही. महाराष्ट्राचा लचका तोडू देणार नाही, असे उद्धव ठाकरे म्हणाले.
On 12/11/2009 9:33 PM Maharashtrian said:
महाराष्ट्रापासून विदर्भ वेगळे करण्याच्या मागणीनेही जोर धरला आहे. उद्धव ठाकरे यांनी मात्र विदर्भ महाराष्ट्रापासून वेगळा करण्याला विरोध केला आहे.
On 12/11/2009 9:32 PM Maharashtrian said:
विदर्भ वेगळा करुन महाराष्ट्राचा लचका तोडू नका असे शिवसेनेचे कार्यकारी प्रमुख उद्धव ठाकरे म्हणाले. समान संस्कृतीचा आधार घेत तेलंगणाची निर्मिती करणार असाल तर बेळगाव प्रांत महाराष्ट्राला जोडून द्यावा, अशी मागणी उद्धव यांनी केली.
On 12/11/2009 9:31 PM Maharashtrian said:
महाराष्ट्राचा लचका तोडू नकाः उद्धव
On 11/12/2009 21:13 sada punekar said:
गल्लीत बसून भून्का..
On 12/11/2009 9:11 PM Ashutosh said:
जय विधर्भ. विधर्भाचा विकास झालाच पाहिजे. जय विधर्भ. महाराष्ट्रात विधर्ब हा दुर्लक्षित प्रदेश आहे. गरीब लोक, उपासमार, अविकसितता, सरकारचे पश्चिम महाराष्ट्रा चे कडे अधिक लक्ष, बेरोजगारी या सर्व करणं मुले विधर्बाची जनता कंटाळली आहे. या कडे लक्ष कोणी का नाही देत?
On 12/11/2009 8:53 PM sachin bhagat said:
बरोबर आहे बेळगाव तील मानस बरेच वर्षापासून लडत आहे कृपा करून त्यांची इच्छा पूर्ण करावी.
On 12/11/2009 8:25 PM kv said:
पोकळ बात मारू नका. जे बोलताय ते करून दाखवा.
On 12/11/2009 8:24 PM yash said:
खरा सांगायचा तर बेल्गावातले मराठी लोक एका अर्थी सुखी आहेत. महाराष्ट्रात आले कि भयंकर महागाईला त्यांना तोंड द्यावे लागेल. महाराष्ट्राच्या तुलनेत बेळगाव खूप स्वस्त व शान्त आहे. एकदा का बेळगाव महाराष्ट्रात आला कि ह्या नतद्रष्ट राजकीय लोकांची, त्यांच्या बगल बछ्यांची व बिल्डर लोकांची तिथल्या जमिनीवर वाईट नजर पडलीच समजा. कर्नाटकाने बेळगाव कारण मराठीतून व्यवहार करायची सोय उपलब्ध करून द्यावी, मराठी शाळा चालू करून द्याव्यात म्हणजे मग बेळगाव ला महाराष्ट्रात आणायची गरजच नाही. मग राजकीय लोकांच की कामच नाई.
On 11/12/2009 20:00 adisunn said:
बरोबर आहे... कॉंग्रेस कडून असे ऐकायला का नाही मिळत...?
On 12/11/2009 7:56 PM nitin kulkarni said:
ushira suchlele shahanpan
On 12/11/2009 7:32 PM v2 said:
विको वज्रदंती.....साहेबांची झोप झाली वाटत.
On 12/11/2009 7:27 PM Sanjay said:
Excellent. I support Shivsena's stand on separating Vidarbha from Maharashtra. Uddhav is a good leader. We Marathi should be united. BTW, my family is from Vidarbha and I was born in Vidarbha. But I don't think creating a separate state of vidarbha will solve vidarbha's problems. If Vidarbha becomes another state, Marwadi community in Vidarbha will be in control and Hindi will be the main language. Marathi will be totally ignored.


आजचा सकाळ...
Advertise With Us | About Us | Contact Us | RSS Feeds | Archives | Group Site | SakaalTimes | Subscribe | एग्रोवन | साप्ताहिक सकाळ | Work with Us
© Copyrights 2009 eSakal.com - All rights reserved.
of
Powered By: