Update: 
वाचकांचा पत्रव्यवहार  |  ई-पेपर  |  Bookmark  |  मागील अंक पहा  |  Download Font  |  लॉग-इन

दहा रुपयांवरून बालकाला टाकले गरम कढईत
सकाळ वृत्तसेवा
Tuesday, April 13, 2010 AT 12:15 AM (IST)
Tags: crime,   patna,   bihar,   snn,   national
पाटणा - उसने घेतलेल्या पैशांच्या वादावरून एक वर्षाच्या बालकाला तापलेल्या कढईत टाकण्याची माणुसकीला काळिमा फासणारी घटना बिहारमध्ये सोमवारी घडली. या बालकाची प्रकृती गंभीर असून, त्याच्यावर स्थानिक डॉक्‍टर उपचार करीत आहेत.

मुजफ्फर जिल्ह्यातील देवयाना पोलिस ठाण्याच्या कार्यक्षेत्रात ही घटना घडली. सुरेंद्र पासवान आणि मंजू पासवान या दोघांमध्ये केवळ दहा रुपयांवरून वाद सुरू होता. सुरेंद्रने मंजूकडून दहा रुपये उधार घेतले होते. ते परत करण्यास सुरेंद्र टाळाटाळ करीत होता. याच विषयावरून दोघांमध्ये रविवारी सायंकाळपासून बाचाबाची सुरूच होती. चिडलेल्या सुरेंद्रने सोमवारी मंजूच्या घरी जाऊन त्याच्या एक वर्षाच्या मुलाला तापलेल्या कढईत टाकून दिले. कढई गरम असल्याने तो बालक गंभीर जखमी झाला. सुदैवाने या कढईत तेल किंवा पाणी नव्हते. घटनेनंतर सुरेंद्र फरार झाला आहे. पोलिसांनी त्याचा शोध घेण्यासाठी तपास मोहीम सुरू केली आहे. मात्र, तो अद्याप सापडला नाही.

स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार, सुरेंद्र या परिसरातील गावांमध्येच लपलेला असण्याची शक्‍यता आहे. त्याला ताब्यात घेतले नसल्याने गावकऱ्यांनी पोलिसांच्या कार्यभारावर शंका व्यक्त केली आहे. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर राज्य मुख्यालयाने याबाबत चौकशीचे आदेश दिले आहेत. या प्रकरणाचा अहवाल त्वरित देण्याचे सांगण्यात आले आहे. गृहसचिव आमीर सुबहानी यांनी सांगितले, की मुजफ्फरनगरमध्ये घडलेली घटना अमानुष आणि निंदनीय आहे. या प्रकरणाची शासनाने गांभीर्याने दखल घेतली असून, सुरेंद्रला अटक करण्याचे आदेश पोलिस अधीक्षकांना देण्यात आले आहेत.
प्रतिक्रिया
On 4/13/2010 6:32 PM mandar said:
बिहारी माणसाकडून अजून कसली अपेक्षा ठेवणार .पशु आहेत सगळे बिहारी
On 4/13/2010 6:05 PM Chok there said:
Buddha cha janm lumbini nepal yethe zala hota bihar madhe nahi. Correct ur facts.
On 4/13/2010 5:56 PM mdjameer said:
बिचारे ते बाळ! देव त्याचे रक्षण करो...... आरोपीला सुद्धा टाका गरम कढईत .अशीच शिक्षा द्या
On 4/13/2010 5:20 PM mithila said:
बिचारे ते बाळ! देव त्याचे रक्षण करो...... आणि त्या माणसाला खूप मोठी शिक्षा मिळो.
On 4/13/2010 5:19 PM mithila said:
अशी अपेक्षा फक्त बिहारीन्कादुनच करू शकतो आपण.... लालूंच्या राज्यात या सगळ्याला माफी आहे... त्या माणसाचा हर फुले देऊन सत्कार पण करतील काही सांगता येत नाही..... माणुसकी विकली आहे यांनी काळ्या बाजारात....
On 4/13/2010 4:17 PM Yogi said:
हे फक्त बिहारमध्येच होऊ शकते. बिहारी नालायक असतात.
On 4/13/2010 4:16 PM MM said:
मानुसाकीलाच नाही तर मानवजातीलाच काळिमा फासणारी हि घटना आहे. आता मानसही जनावरासारखी वागताहेत.............
On 4/13/2010 3:58 PM Anant Tamboli said:
या बिहार आणि UP मधील लोकांची वृत्तीच अशी गुन्हेगाराची आहे म्हणूनच तिथले सरकार पण तसेच आहे. हरामखोर साले. या सगळ्या गोष्टीला लालू, नितीशकुमार, माया, मुलायम, रामविलास यांच्या बरोबर तिथले लोकच जास्त जबाबदार आहेत.
On 4/13/2010 1:30 PM sq said:
अल्ताफ आणि प्रसाद चैनी शी पूर्ण सहमत. माणूस जातच नष्ट व्हावी, सतत भांडणे निर्दय खून, पशु सुद्धा गरजेशिवाय शिकार करत नाही, माणसाने तर कसलीही सीमा रेषा ठेवलेलीच नाही. हे क्रूर कार्य बिहार शी निगडीत नसून तिथल्या भीषण गरीबीचे द्योतक आहे, १० रुपयांनी त्याला इतका राग आला कि त्याला लहान निष्पाप मुलही तो द्रवू शकले नाही! मुंबई पुण्यात रिक्षा चालक खरे तर राजकीय भाडोत्री वस्ताद गुंड आहेत. मी स्वत मुंबईतून जाताना बिहारी रिक्षावाला व त्याचा मित्र (त्याच सीट वर) कोणा अग्रवाल च्या खुनाचा प्लान करताना ऐकलय.
On 4/13/2010 1:23 PM arun said:
म्हणूनच म्हणतो आपण सर्वजण मिळून मनसेचे कार्यकर्ते बनून मुंबई & पुणे मधून सगळे बिहारी लोकांना पळवून लाऊ, नाहीतर उद्या ते इथे अस करायला घाबरणार नाही. राज साहेबांनी घेतलेली हि भूमिका बरोबर आहे.
On 4/13/2010 1:12 PM pramod sonawane said:
ह्या नाराधामासही गरम काधायीतच टाकायला पाहिजेत हीच त्याची पानिश्मेंत असणार
On 13/04/2010 13:02 बाळा नाडकर्णी said:
ही भीषण अराजकाची छोटीशी पूर्वसूचना आहे. जनतेला स्वत:चे रक्षण स्वत:च करावे लागणार.
On 4/13/2010 12:48 PM ganesh said:
kapun taka tyala
On 13/04/2010 12:27 PM Vijay Kapure said:
खरच ह्या घटना माणुसकीला काळिमा फासणाऱ्या व अमानुष आहेत.नाहीतरी बिहारी नालायक असतातच,हे फक्त बिहारमध्येच होऊ शकते बिहारच्या राजकारण्याकडून अपेक्षा ती काय ठेवावी..! मुंबई /पुण्यात बँकांवर / घरांवर पडणारे दरोडे, यातील पैसा कुठे जातो? मायावती, लालू, मुलायमच्या गळ्यातच! मुंबईचे बिहार होऊ देऊ नका.Weake Up People Weake Up.
On 4/13/2010 11:41 AM swati said:
खरच ह्या घटना माणुसकीला काळिमा फासणाऱ्या व अमानुष आहेत १)बालकाला तापलेल्या कढईत टाकले २)तिकीट तपासनीसाने फेकले दांपत्यास रेल्वेच्या बाहेर ३)बिहारमध्ये पाच जणांना जिवंत जाळले
On 4/13/2010 10:01 AM प्रसाद चैनी said:
युपी , बिहार मधील कितीतरी नामचीन , कुप्रसिद्ध गुंड मुंबई / पुण्यात नावापुरती रिक्षा चालवतात तुम्हाला माहित आहे का ? हे आपल्या नेत्यानाही माहित असूनही मुद्दाम डोळे झाक करतात , मुंबई /पुण्यात बँकांवर / घरांवर पडणारे दरोडे , या तील पैसा कुठे जातो ? मायावती / लालू / मुलायमच्या गळ्यात !
On 4/13/2010 7:51 AM Vilas T said:
गावकऱ्यांनी पोलिसांवर विसंबून न राहता स्वतःच तो जिथे लपला असेल तिथून त्याला हुडकून ताब्यात घ्यावे आणि पोलिसांकडे न देता स्वतःच त्याला शिक्षा द्यावी, तेच त्याला योग्य अशी शिक्षा देवून त्या क्रूरकार्म्याला ढगात पाठवू शकतील... विलास तांबट, वसई
On 4/13/2010 7:41 AM truth wins said:
Such illiterate and inhuman people decide the winner in a democratic election. For voting rights, there should be some type of filter. People who dont know what India is, what a state is, what are the powers of the elected representative,why there should be an election---- all such fools queue up to vote.they decide the fate of candidates. No wonder they vote for a candidate who is just like them, illiterate, inhuman, ignorant, corrupt.India is not fit for democracy yet.
On 4/13/2010 7:35 AM Vijay Waditake said:
अतिशय निंदनीय घटना. यावरून सहज बिहारमधील कायदा व सुवव्य्स्थेबद्दल अनुमान काढता येवू शकते. माणुसकीला काळिमा फासणारी गोष्ट आणि त्याहीपेक्षा कायदा हातात घेवून, कुणालाही न जुमानण्याची विकृत प्रवृत्ती यातून दिसून येते. आरोपी सुरेंद्राला सुद्धा कुठल्याही प्रकारची दया न दाखवता कडक शासन मिळो हि प्रार्थना देवाकडे ..कारण बिहारच्या राजकारण्याकडून अपेक्षा ती काय ठेवावी..!
On 4/13/2010 7:01 AM DR. राजेंद्र प्रसाद said:
भगवान बुद्धाची जन्मभूमी बिहार, आणि आज बघा की हालत केली भैएया लोकांनी. त्यामुळे मुंबईचे बिहार होऊ देऊ नका.
On 4/13/2010 6:30 AM @uL said:
शेवटी बिहारच तो
On 4/13/2010 5:33 AM अमित कुटे said:
हे फक्त बिहारमध्येच होऊ शकते.
On 13.04.2010 03:10 pakya said:
शेवटी बिहार आहे ते!
On 4/13/2010 1:57 AM akira said:
बिहार!!!!!
On 4/13/2010 1:04 AM Altaf peer burhan nanded said:
काये करवावे आता फक्त अश्रू वाहत आहेत. काय यार कसा होतेय या दुनियेत . कयामत आन रे अल्लाह आता खूप झाला.
On 13/04/2010 01:00 Babare.Dubai . said:
biharach te bauddha bhikshunche janmasthan........bagha tithe kay chalte te...
On 4/13/2010 12:46 AM @ss said:
काय हरामी माणूस आहाय हा. बिहारी नालायक असतात.


आजचा सकाळ...
About Us | Contact Us | RSS Feeds | Archives | Group Site | SakaalTimes | Subscribe | एग्रोवन | साप्ताहिक सकाळ | Work with Us
© Copyrights 2009 eSakal.com - All rights reserved.
of
Powered By: