Aathava Rang
Update: 
वाचकांचा पत्रव्यवहार  |  ई-पेपर  |  Bookmark  |  मागील अंक पहा  |  Download Font  |  लॉग-इन

भारत -पाकिस्तान शांती यात्रा सुरू (फोटो फिचर)
सकाळ वृत्तसेवा
Wednesday, July 28, 2010 AT 09:50 PM (IST)
मुंबई - हिंदु, मुस्लिम, सिख, ईसाई हम सब है भाई... भाई! ... भारत आणि पाकिस्तान या दोन देशातील संबंध सुधारावेत यासाठी बुधवारी नाना चौकातील मणिभवन येथून पाकिस्तानच्या वाघा सीमेपर्यंत शांतता यात्रा काढण्यात आली. या यात्रेची सुरवात उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते झाले. मुंबईतून सुरू झालेली ही यात्रा गुजरात, राजस्थान, दिल्ली, अमृतसरमार्गे वाघा सीमेपर्यंत जाणार आहे.
 

माजी न्यायमूर्ती चंद्रशेखर धर्माधिकारी, डॉ.शांती पटेल, आरपीआयचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले, कुलगुरू डॉ.राजन वेळूकर यांच्या उपस्थितीत या यात्रेला सुरवात झाली. (दिनेश भडसाळे - सकाळ छायाचित्र सेवा).
 

 

 



 

 

 
Follow
Us on
Twitter
 

प्रतिक्रिया
On 7/29/2010 12:46 AM Jadhav said:
वेळ वाया... पैसा वाया... पेट्रोल वाया... आणि एवढे करून......... प्रयत्न वाया ....
On 7/29/2010 12:10 AM Pravin said:
ह्याला श्हंध म्हणतात. अजूनही आपे जज समजून घेत नाहीत. पाकिस्तान कधीही सुधारणार नाही आणि आपले नेते याचा गैर फायदा उठवितात. छगनराव, मुंबईवरचा हल्ला आठवा आणि शहाणे व्हा...
On 7/28/2010 10:29 PM arati said:
कशासाठी हि शांती यात्रा? पाकिस्तानने आपल्या थोबाडीत मारावी आणि आपण शांत राहावे, ह्या साठी!


आजचा सकाळ...
Advertise With Us | About Us | Contact Us | RSS Feeds | Archives | Group Site | SakaalTimes | Subscribe | एग्रोवन | साप्ताहिक सकाळ | Work with Us
© Copyrights 2009 eSakal.com - All rights reserved.
of
Powered By: