|
|
|
|
|
|
भारतातील परंपरेत पशूंना 'धन' समजले जाते. संपूर्ण शरीराच्या आरोग्यासाठी दूध ही अत्यंत आवश्यक असणारी गोष्ट आहे. पण याचा जेव्हा विसर पडतो, तेव्हा नाना तऱ्हेचे रोग उत्पन्न होतात व आरोग्य ढासळायला सुरवात होते. सध्याच्या संगणकाच्या युगात अत्यंत महत्त्वाचे जर काही असेल, तर ते "पशुधन'. सध्या संगणकाच्या एकूणच विस्ताराबरोबर सुवर्णप्रेरित पैसा नामक धनाची प्राप्ती सोपी झाली, अनेक मंडळींच्या हातात खूप पैसा आला. एकूणच मनुष्य पैशाच्या पाठीमागे धावू लागला.
Friday, September 03, 2010 AT 12:00 AM (IST)
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
अळवाची आमटी वात, तसेच कफदोषाचे शमन करते, अग्नीला प्रदीप्त करते व पाचक असते. पंचामृत अतिशय रुचकर, भूक वाढविणारे असते, सर्दी, खोकला, दमा वगैरे कफदोषामुळे झालेल्या रोगात अतिशय हितकर असते. वरण चविष्ट असले तरी त्यात फारसे मसाल्याचे पदार्थ नसतात. हिंग, तूप, मीठ व हळद अशा मोजक्या गोष्टी वरणात असतात, मात्र आमटी त्यापेक्षा निराळी असते. सध्या ज्याला सांबार म्हटले जाते, त्याला जवळच्या दोन पाककृती आपण पाहणार आहोत.
Friday, September 03, 2010 AT 12:00 AM (IST)
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
आम्ही व्यवसायानिमित्त आखाती देशात राहतो. "चातुर्मासातील व्रते' हा आपला लेख वाचून मला प्रश्न पडला, की भारतात जेव्हा पावसाळा सुरू असतो तेव्हा येथे उन्हाळा असतो. तरीही चातुर्मासातील नियम तंतोतंत पाळणे योग्य होईल का?... सौ. स्वाती, आखाती देश उत्तर - चातुर्मासातील जीवनशैली, व्रते वगैरे त्या ऋतुनुरूप सुचविलेली आहे आणि त्यामागे आरोग्यरक्षण व अनुशासन हे मुख्य उद्देश आहेत असे दिसते.
Friday, September 03, 2010 AT 12:00 AM (IST)
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
मनुष्याने कितीही प्रगती केली असली, सर्व सजीवांत सर्वोच्च स्थान मिळविले असले, तरी त्यालाही प्राचीन काळापासून पशू-प्राण्यांची गरज कायम आहे. उपजीविकेचे साधन म्हणून, लढाईत उपयुक्त म्हणून, ज्याला पूर्णान्न समजले जाते अशा दुधाचा स्रोत म्हणून पशू उपयोगी असतातच, पण औषधोपचारांची योजना करतानाही अनेकदा पशूंची मदत घ्यावी लागते. आ युर्वेदात पशुविज्ञान, पशुचिकित्सा वगैरे विषय विस्तृतपणे समजावले आहेत.
Friday, September 03, 2010 AT 12:00 AM (IST)
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
प्रकृती स्वास्थ्य ढळल्यावर धाप लागण्याची बरीच कारणे असू शकतात. धाप लागत असणाऱ्या व्यक्तीमधील धाप लागण्याची कारण शोधून त्यावर कारणपरत्वे उपचार करणे आवश्यक असते. श्वसनाचे अवयव आणि श्वसनाचा ताबा ठेवणारी केंद्रे यांपैकी नेमक्या कोणत्या जागी व कोणत्या प्रकारचा दोष निर्माण झाला आहे, हे जाणणे नितांत महत्त्वाचे असते. द म लागणे, धाप लागणे, श्वास जलद होणे या स्थितीत श्वास घेण्याकरिता कष्ट पडत असल्याची जाणीव रुग्णाला होत असते.
Friday, September 03, 2010 AT 12:00 AM (IST)
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
वास्तविक बालग्रह बालकाचे रक्षण करणारे असतात पण जेथे अयोग्य वागणे आहे, तेथे बालग्रह बालकांना त्रास देतात. सामान्य तर्कबुद्धीला समजू न शकणारे, साध्या डोळ्यांना न दिसणारे असे रोगाचे कारण म्हणजे बालग्रह. बारा वर्षांपर्यंतच्या बालकांना ते ग्रासू शकतात. बालग्रहांमुळे बालक व्याधिपीडित होऊ नये, यासाठी आधीपासून काळजी घ्यायला हवी. आ युर्वेदाच्या आठ अंगांपैकी एक महत्त्वाचे अंग म्हणजे कौमारभृत्य तंत्र.
Friday, August 27, 2010 AT 11:21 AM (IST)
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
वरण म्हटले, की सहसा आपल्या डोळ्यांसमोर तुरीचे किंवा मुगाचे वरण येते. आयुर्वेदात मात्र निरनिराळ्या डाळींचे वरण बनविण्याची पद्धत दिलेली आहे. रुचिपालट म्हणून आणि ज्या ऋतूत जी डाळ खाण्यास अनुकूल असेल किंवा प्रकृतीनुसार ज्याला जी डाळ अनुकूल असेल, त्यानुसार वेगवेगळ्या प्रकारची वरणे बनविता येतात. व रण डाळीपासून बनविले जाते व डाळ कडधान्यापासून बनविली जाते.
Friday, August 27, 2010 AT 11:20 AM (IST)
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
बालग्रहाचा खरा परिहार करायचा असेल, तर चुकीचा आहार-विहार-आचार टाळणे आणि एकूणच नैतिक मूल्यांवर आधारित जीवन जगणे आवश्यक असते. अष्टांग आयुर्वेदापैकी बाल अर्थात कौमारभृत्यतंत्रामध्ये लहान मुलांच्या रोगांसंबंधी, त्यांच्या एकूणच वाढीसंबंधी, त्यांच्या एकूणच औषधयोजनेसंबंधी मार्गदर्शन केलेले सापडते. बाल कोणाला म्हणावे? साधारणतः 16 वर्षापर्यंतच्या मुलांना बाल म्हणायला हरकत नाही.
Friday, August 27, 2010 AT 11:17 AM (IST)
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
माझे वय 58 वर्षे आहे. उंची कमी असून वजन 70 किलो आहे. एकदा हार्ट अटॅकही येऊन गेला. डॉक्टर म्हणतात, या वयात वजन कमी होणार नाही. वजन कमी करण्यासाठी वयाची मर्यादा असते का? ...श्रीमती पुष्पा चितळे उत्तर - वजन कमी करण्यासाठी क्रॅश डाएट, शक्तीव्यय करणारे व्यायाम यासारखे उपाय अयोग्य असल्याने तुम्हाला असे सांगितले असणार. पण वजन कमी करण्यासाठी वयाची मर्यादा नसते. मात्र आपापल्या प्रकृतीला व वयाला साजेसे वजन असणेही स्वाभाविक असते, हे लक्षात घ्यायला हवे.
Friday, August 27, 2010 AT 11:13 AM (IST)
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
केसांचा रंग मेलॅनिनवर अवलंबून असतो. मेलॅनिन नसल्यास तेथे हवेचा एक बुडबुडा तयार होतो. त्यामुळे पांढरा रंग जाणवतो. केस पिकलेला दिसतो. नखात असे झाले, की नखात पांढरा डाग दिसतो. केस आणि नखे आपल्या त्वचेतील पेशीतूनच उत्पन्न होतात. ढोबळमानाने आपल्या त्वचेचे तीन थर मानले जातात. सर्वांत वरचा त्याला एपिडर्मिस (Epidermis) म्हणतात. मधला ज्याला डर्मिस  (Dermis) म्हणतात आणि खालचा त्याला सबक्युटेनियस टिश्यू (Subcutaneous Tissue) म्हणतात.
Friday, August 27, 2010 AT 11:07 AM (IST)
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
मी दहावीत असताना माझ्या हातावर तेल सांडले होते आणि तीन - चार ठिकाणी थोडे थोडे भाजले होते. आता सात वर्षे झाली, तरी तेथे डाग आहेत. एका ठिकाणची त्वचा खडबडीतही झाली आहे. माझा हात पूर्वीसारखा होऊ शकतो का?...तेजश्री उत्तर - भाजल्यामुळे आलेले डाग अनेक वर्षे राहू शकतात. असे होऊ नये म्हणून भाजल्यामुळे झालेली जखम भरून आल्यावर जितक्या लवकर उपचार घेता येतील तितका चांगला गुण येताना दिसतो.
Friday, August 20, 2010 AT 12:00 AM (IST)
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
स्त्री - पुरुषांची प्रकृती उत्तम असली तरी सुद्धा परमेश्वरी कृपा असल्याशिवाय संतानयोग सफल होऊ शकत नाही. परेमश्वरी आशीर्वाद ह्या संकल्पनेत एकूणच निसर्गशक्ती, बाह्य वातावरण किंवा पूर्वजन्मातील कर्म ह्या गोष्टींचा समावेश असतो. परेमश्वर म्हणजे कोणी तरी एक मनुष्य व तो कृपा करेल असे नसते तर ती एक संकल्पना असते आणि परमेश्वराची कृपा असली तरच संतानयोग सिद्ध होतो. कंसाने आकाशवाणी ऐकली की देवकीचा आठवा पुत्र तुझा काळ ठरणार आहे.
Friday, August 20, 2010 AT 12:00 AM (IST)
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
मुगाचे वरण पचण्यास हलके, मलप्रवृत्ती बांधून होण्यास मदत करणारे, कफदोष तसेच पित्तदोष शामक असते. तुरीच्या वरणात तूप घालून सेवन केले असता ते त्रिदोषांचे संतुलन करते. उडदाचे वरण गुणाने स्निग्ध, शुक्रधातूसाठी हितकर आणि वातदोषाचे शमन करणारे असते. भा ताबरोबर वरण लागतेच. वरण-भात हे बाराही महिने कंटाळा न येता खाता येण्यासारखे अन्न आहे. भात बनविण्याचे जसे विविध प्रकार आहेत तसे वरणाच्याही अनेक पाककृती आयुर्वेदात दिलेल्या आहेत.
Friday, August 20, 2010 AT 12:00 AM (IST)
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
डें टल क्लिनिकमध्ये दर सहा महिन्यांनी दातांची तपासणी व दातांची स्वच्छता (डेंटल स्केलिंग) करून घ्यावे असे सुचविले जाते. डेंटल स्केलिंग म्हणजे काय? ते कशाद्वारे करतात? त्याचे फायदे, समज-गैरसमज याविषयीची माहिती असणे आवश्यक आहे. सर्वसाधारणपणे प्रत्येकाच्या दातांवर दररोज एक पातळ पिवळ्या रंगाचा थर साचला जातो, त्याला "प्लाक' म्हणतात.
Friday, August 20, 2010 AT 12:00 AM (IST)
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
शरीराच्या अनेक आजारांचे प्रतिबिंब डोळ्यात पडते. डोळ्यांचे आजार व शरीराचे आजार या दोन्ही प्रकारांत डोळ्यांची तपासणी महत्त्वाची ठरते. आ काराच्या मानाने डोळ्यांचे काम अतिशय गुंतागुतीचे असते. टेबल टेनिसच्या बॉल एवढ्या या अवयवात कोट्यवधी विजेची बंधस्थाने (कनेक्शन्स) असतात आणि यातून कोणत्याही एका क्षणी किमान 15 लक्ष निरोप हाताळले जात असतात. माणसाचे आजचे या विश्वातील स्थान मानवी मेंदूने कमावलेल्या ज्ञानात आहे.
Friday, August 20, 2010 AT 12:00 AM (IST)
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
संतती म्हणजे सातत्य, तर संतान म्हणजे धागा, सातत्य टिकविणारा तंतू. आपला वारसा पुढे चालावा म्हणजेच पुढच्या पिढीच्या रूपात आपले अस्तित्व कायम राहावे ही प्रेरणा, निसर्गात टिकून राहण्याची ऊर्मी प्रत्येक सजीवात असते आणि म्हणूनच निसर्गाचे चक्र चालू राहते. किडा-कीटकांपासून, वनस्पती, प्राणी, मनुष्य सर्वांनाच निसर्गतःच पुनरुत्पादनाची ओढ असते. म्हणूनच संतानयोग शतकानुशतकापासून चालत राहतो. संतती, संतान हे दोन्ही शब्द खूप अर्थपूर्ण आहेत.
Friday, August 20, 2010 AT 12:00 AM (IST)
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
सहसा लहान मुलांना जंत होतात असा समज दिसतो. लहान वयात जंत होण्याची प्रवृत्ती अधिक असली तरी जंत कोणत्याही वयात होऊ शकतात. विशेषतः प्रवास अधिक असल्याने ज्यांना बाहेरचे अन्न खावे लागते, ज्यांची जीवनशैली अनियमित आहे, त्यांना जंत होण्याची अधिक शक्यता असते. म्हणून लहान वयातच नाही, तर मोठेपणीही जंतांचे औषध अधून मधून घेणे, जंत होऊ नये म्हणून आहार-आचरणामध्ये काळजी घेणे खूप महत्त्वाचे होय. जंत म्हणजेच कृमी.
Friday, August 13, 2010 AT 12:00 AM (IST)
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
माझे वय 31 आहे. मला सहा - सात वर्षांपासून जिभेला चिरा पडण्याचा, चिरांच्या बाजूला पांढरट बुरशी येण्याचा त्रास होते. आठवड्याभराने जीभ पूर्ववत होते. हा त्रास सतत चालू राहतो. रक्तामध्ये बी व्हिटॅमिनची कमतरता आढळली, त्यासाठी उपचार घेऊन बी व्हिटॅमिन वाढले तरी त्रास होतोच आहे. कृपया उपाय सुचवावा. ...श्री शाम भोसले उत्तर - जीभ ही पोटाचा आरसा असते.
Friday, August 13, 2010 AT 12:00 AM (IST)
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
कुळथाच्या भाताने दमा संपतो. उडदाचा भात वाताचे शमन करतो. तर तुरीसह शिजविलेला भात कफदोषशामक असतो. भात म्हटले की तांदळाचा भात आपल्या डोळ्यांसमोर येतो पण आयुर्वेदात तांदळासह अजून काही धान्ये वा कडधान्ये मिसळूनही काही पाककृती सांगितल्या आहेत. कुलित्थान्न कुलित्थान्नं तु मधुरं तुवरं रुक्षमुष्णकम् ।लघु तृप्तिकरं पाके कटुकं चाग्निदीपकम् ।कफवातकृमिश्वासनाशनं परिकीर्तितम् ।।...निघण्टु रत्नाकर कुळथासह तांदूळ शिजवला की कुलित्थान्न तयार होते.
Friday, August 13, 2010 AT 12:00 AM (IST)
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
नाकावाटे हवा शरीरात घेताना प्राणशक्ती योग्य प्रकारे आली नाही, तर जंतू निर्माण होऊ शकतात. फळात, घाणीत, पाण्यात, शरीरावर लागलेले जंतू बारीक आहेत असे वाटले, तरी त्यांचे रूपांतर तक्षक नागात कधी होईल हे सांगता येत नाही. शरीरात झालेला जंतुसंसर्ग हेच बऱ्याच वेळा मृत्यूचे कारण असते. पाऊस येण्याची चिन्हे दिसू लागली, की लगेच वातावरणात हवेत काही विशेष जीवजंतू, मुंग्या, बेडूक दिसायला लागतात. पाऊस पडला की अनेक प्रकारचे कीटक, जंतू निर्माण होतात.
Friday, August 13, 2010 AT 12:00 AM (IST)
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
मानवी नाक चार हजार वेगवेगळे वास ओळखू शकते. काही माणसांना उपजत ही शक्ती जास्त असते. अंध व कानांनी ऐकू न येणाऱ्यांना ही शक्ती जास्त असते. 'मिसर देशाच्या (इजिप्त) राणीचे (क्लिओपात्राचे) नाक जरा जरी वाकडे असते तरी जगाचा इतिहास बदलला असता,' असे प्रसिद्ध फ्रेंच इतिहासकार रुसो याने म्हटले आहे. सौंदर्याच्या खुणांमध्ये "चाफेकळीसारखे नाक' असावे असे म्हणतात. सौंदर्यात भर टाकणे, एवढेच नाकाचे काम नसते.
Friday, August 13, 2010 AT 12:00 AM (IST)
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
काहींना विस्मृती व वैचारिक गोंधळामुळे चमत्कारिक वागण्याचा त्रास होतो. अशा स्थितीत माणसे झोपेत चालतात किंवा इतर हालचाली त्यांच्याकडून जाणीव नसताना होतात. असे वयाच्या चाळिशीनंतर प्रथमच घडले तर मेंदूचा विकार झालेला आहे किंवा कसे याची शहानिशा आवश्यक असते. झोपेत काही व्यक्तींना त्यांच्या पोटऱ्या (पिंढऱ्या) अथवा पावलात आत खोलात काहीतरी वळवळते आहे किंवा मुंग्या येत आहेत, अशा प्रकारच्या संवेदना जाणवू लागतात.
Friday, August 06, 2010 AT 12:00 AM (IST)
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
श रीरातील अग्निसंस्था - हार्मोनल सिस्टीम व्यवस्थित राहून आरोग्य मिळून जीवन आनंदाने जगता यावे ही प्रार्थना अग्नीजवळ करणे इष्ट आहे. पावसाळ्यात शरीराचा अग्नी मंद होतो. पावसाळ्याची सुरवात होण्यापूर्वी येणाऱ्या आषाढी अमावस्येस, अग्नि-दीपपूजनाचा संस्कार सुचवून भारतीय परंपरेने स्वतःची वैज्ञानिक दृष्टी सिद्ध केलेली दिसते. 'दशरथा, घे हे पायसदान', यज्ञातून अग्नी प्रकट झाला.
Friday, August 06, 2010 AT 12:00 AM (IST)
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
घराला अग्नीशिवाय घरपण येत नाही, तसेच शरीराची सचेतना, सतेजताही अग्नीशिवाय शक्य नसते. प्रकृतीनुरूप आणि सातही धातूंचे पोषण करण्यास अन्न सक्षम असले तरी ते स्वीकारण्याचे काम अग्नीचे असते. अग्नीने स्वतःचे काम व्यवस्थितपणे केले नाही, तर कितीही सकस आहार घेतला, उत्तम औषध घेतले तरी त्याचा उपयोग होणार नाही. म्हणूनच आयुर्वेदात उपचार करताना अग्नीकडे विशेष लक्ष द्यावे लागते अग्नी हा शरीरातील एक महत्त्वाचा घटक.
Friday, August 06, 2010 AT 12:00 AM (IST)
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
नको असणारे, निरर्थक, तर्काला न पटणारे विचार, प्रतिमा इत्यादी पुन्हा पुन्हा व्यक्तींच्या मनात येतात आणि मग अशी व्यक्ती या विचारांमुळे निर्माण होणाऱ्या अस्वस्थतेतून सुटका होण्यासाठी त्या विचारांशी निगडित कृती पुन्हा पुन्हा करत राहते. अजयला सतत आपल्याला जंतुसंसर्ग होईल, अशी भीती वाटत असते. म्हणून तो सारखे हात धूत असतो, अस्वस्थ असतो. श्रीमती जोशी दरवाजाला किंवा गाडीला कुलूप लावल्यानंतर पुन्हा पुन्हा ते नीट लागलंय की नाही, हे तपासत राहतात.
Friday, August 06, 2010 AT 12:00 AM (IST)
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
अनेकांना भाताची भीती वाटते. वजन वाढू नये म्हणून, मधुमेह असल्यास साखर वाढू नये म्हणून अनेक लोक भात पूर्णपणे टाळतात. पण भात पचायला हलका असल्याने कफदोष कमी करणारा असतो, सर्व प्रकृतींसाठी अनुकूल असतो आणि सर्व ऋतूंतही सहजपणे सेवन करता येण्याजोगा असतो. खाण्यामध्ये विविधता असावी असे वाटणे हे फक्त आधुनिक काळालाच नाही, तर प्राचीन काळालाही लागू होते असे दिसते. म्हणूनच आयुर्वेदात पोळी, रोटी, भाकरी वगैरेच्या अनेक पाककृती दिलेल्या आहेत.
Friday, August 06, 2010 AT 12:00 AM (IST)
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
वाचकांच्या काही प्रश्नांना दिलेल्या उत्तरावरून असे समजते, की घरी केलेल्या साजूक तुपाचे सेवन करणे चांगले असते. माझे कोलेस्टेरॉल प्रमाणात आहे, परंतु ते वाढू नये यासाठी खाण्या-पिण्यावर नियंत्रण ठेवतो. माझा प्रश्न असा आहे, की घरी केलेले साजूक तूप केवळ गायीच्या दुधाचे असावे, की म्हशीच्या दुधाचेही तितकेच सुरक्षित असते? तसेच घरी केलेले चमचाभर लोणी खाणे सुरक्षित आहे का? माझे वय 71 वर्षे आहे. .......
Friday, August 06, 2010 AT 12:00 AM (IST)
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
गव्हाच्या पुऱ्या कफदोष कमी करतात. उडदाची रोटी बलकारक असते. वेटवी रोटी शुक्रधातूसाठी हितकर असते. रोटी, पोळी, भाकरी वगैरे बनविण्याची आयुर्वेदिक ग्रंथातील पद्धत व त्यांचे गुणधर्म आपण पाहात आहोत. हस्तपूरिका - पुऱ्या उदकेन विमिश्रय संमितां घृतमासिच्य करेण मर्दयेत् ।तत एव च पूरिकां विधाय कृतनिर्धूमसुशुष्क गोमये।ग्नौ ।। सुभर्जिता सा कफहृत् बलप्रदा हृद्रोगवातं शमयेद्वि भक्षिता ।। ...निघण्टु रत्नाकर गव्हाचे पीठ तुपाचे मोहन व पाणी घालून नीट मळवावे.
Friday, July 30, 2010 AT 12:00 AM (IST)
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
आ पल्या कुठल्यातरी चुकीच्या जीवनपद्धतीमुळे हृदयाला त्रास झाला आहे हे लक्षात घेऊन आपली जीवनपद्धती सुधारण्याचा प्रयत्न करावा. म्हणजे हृदयविकारावर मात करता येईल हे नक्की. पंचकर्माने हृदयविकार बरा होतो का? असा प्रश्न बरेच जण विचारतात.
Friday, July 30, 2010 AT 12:00 AM (IST)
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
साधारणपणे झोपेत माणूस निश्चल असतो आणि त्याला आजूबाजूला घडणाऱ्या घटनांची जाणीव होत नसते असे आपण मानतो. तरीदेखील झोपेत काही घटना घडतात. झोप येणे ही माणसाची मूलभूत गरज आहे. झोप ही आपल्या जाणिवेची (awareness)  स्थिती आहे. जागृती, स्वप्नरहित गाढ झोप आणि स्वप्न पडणे या तीन जाणिवेच्या स्थिती सर्वांनी अनुभवलेल्या असतात. योगशास्त्रात चौथी स्थिती मानलेली आहे. त्या स्थितीला "तूर्या' असे नाव असते.
Friday, July 30, 2010 AT 12:00 AM (IST)
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
पायी हळूहळू चाला, मुखाने विठू विठू बोला, हे काही खरे नाही बुवा. चालायला सुरूवात केल्यावर लक्षात आलं, की पाय दुखताहेत आणि त्यापासून सुटका करायला विठू काही धाव घालीत नाही. बसल्याजागीच विठूमाऊलींचा नाम जप करू. तसे बरेच दिवसांपासून केलेला पायी चालण्याचा किंवा "इव्हिनिंग वॉक' करण्याचा निर्धार आज तरी पूर्ण करायचाच असे ठरविले होते. पण कुठचे काय! चालायला सुरवात केल्यावर लक्षात आले, की आपले पाय प्रचंड दुखताहेत.
Friday, July 30, 2010 AT 12:00 AM (IST)
|
|
|
|
|
|
|
|