﻿<?xml version="1.0" encoding="utf-8"?>
<rss version="2.0">
  <channel>
    <title>Ranadhumali- eSakal.com </title>
    <link>http://epaper.esakal.com/esakal/Ranadhumali.htm</link>
    <description>Ranadhumali- eSakal.com | © CopyRight Sakaal Media Group.2009</description>
    <language>en-US</language>
    <pubDate>Mon,21 12 2009 0:34:54 GMT</pubDate>
    <ttl>60</ttl>
    <image>
      <title>eSakal.com</title>
      <link>http://epaper.esakal.com/esakal/index.htm</link>
      <url>http://epaper.esakal.com/esakal/images/logo.gif</url>
      <width>144</width>
      <height>33</height>
    </image>
    <item>
    <title>हॅट्ट्रिक की सत्तांतर; फैसला काही तासांवर!</title>
    <link>http://72.78.249.126/esakal/20091021/5760086275624520381.htm</link>
    <description>मुंबई - महाराष्ट्रातील मतदारांनी १३ ऑक्‍टोबरला मतपेटीत बंद केलेला कौल&amp;nbsp आज (गुरुवार) सकाळी ८ वाजता इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रांतून बाहेर येणार आहे. दुपारी दोन वाजेपर्यंत महाराष्ट्राचा येत्या पाच वर्षांचा कारभारी कोण, हे निश्‍चित झाले असेल. जनमत चाचण्या आणि निवडणूकपूर्व अंदाज स्पर्धांमधून एखादा अपवाद वगळता सर्वांनीच कॉंग्रेस-राष्ट्रवादी आघाडीच्या हाती तिसऱ्यांदा महाराष्ट्राची सूत्र जाणार असे भाकीत वर्तविले असले, तरी शिवसेना-भारतीय जनता पक्ष युतीच्या नेत्यांनीही आपला दावा सोडलेला नाही. त्यामुळे</description>
    <author>webeditor@esakal.com (Not Specified)</author>
    <pubDate>Mon,21 12 2009 0:34:54 GMT</pubDate>
  </item>
    <item>
    <title>मुख्यमंत्रीपदी कोण ?</title>
    <link>http://72.78.249.126/esakal/20091021/5437510198860472182.htm</link>
    <description>नवी दिल्ली -&amp;nbsp महाराष्ट्रातील निकाल जाहीर होण्यास आता काही तासांचा अवधी उरलेला असताना या पदासाठी ज्यांची नावे घेतली जात आहेत ते आपण या पदाच्या स्पर्धेत नसल्याचे सांगू लागले आहेत. एवढेच नव्हे तर राष्ट्रवादी कॉंग्रेसने "आघाडीची सत्ता आल्यास मुख्यमंत्री कॉंग्रेसचाच' असे जाहीरही करुन टाकले आहे. केंद्रीय वीजमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनीही, "ते केंद्रात खूष आहेत' असे सांगून मुख्यमंत्रीपदाबाबत फारशी उत्सुकता दाखविलेली नाही. बाकीच्यांनी मात्र मुख्यमंत्रीपदाचा निर्णय हा "हायकमांड'चा विशेषाधिकार असल्</description>
    <author>webeditor@esakal.com (Not Specified)</author>
    <pubDate>Mon,21 12 2009 0:34:54 GMT</pubDate>
  </item>
    <item>
    <title>मुख्यमंत्रिपदावर दावा करण्याचा राष्ट्रवादी कॉंग्रेसचा विचार</title>
    <link>http://72.78.249.126/esakal/20091016/5420079466797177881.htm</link>
    <description>मुंबई - विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी कॉंग्रेसला सुमारे ७५ जागा मिळून जवळपास १५ ते २० सहयोगी आमदार मिळतील आणि राष्ट्रवादीच्या गोटातील आमदारांची संख्या जवळपास ९० वर पोहोचेल आणि अशा परिस्थितीत मुख्यमंत्रिपदावर नैसर्गिक दावा करता येईल, असा विचार राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये सुरू झाला आहे.   विधानसभा निवडणुकीनंतर आघाडीचीच सत्ता येईल आणि कॉंग्रेसला जवळपास ९० पर्यंत जागा मिळू शकतील, अशा अपेक्षेने कॉंग्रेस नेत्यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसकडे असलेल्या गृह, सिंचन यांसारख्या महत्त्वाच्या खात्यांवर दावा सांग</description>
    <author>webeditor@esakal.com (Not Specified)</author>
    <pubDate>Mon,21 12 2009 0:34:54 GMT</pubDate>
  </item>
    <item>
    <title>मुख्यमंत्री माझ्या मनातला...</title>
    <link>http://72.78.249.126/esakal/20091016/4764517742715694281.htm</link>
    <description>पुणे - &amp;nbsp विधानसभा निवडणुकीसाठीचा निकाल येत्या गुरुवारी (ता. २२ ऑक्‍टोबर) दुपारपर्यंत सर्वांसमोर येईल आणि मग चर्चा सुरू होईल ती मुख्यमंत्री कोण होणार, या मुद्द्याची. राजकीय पक्ष व आघाड्या आपापल्या मार्गाने ही निवड करतीलच  परंतु मतदारांच्या मनांत काय आहे? आपल्या पसंतीचा 'मुख्यमंत्री' कोण असावा, हे राज्यकर्त्यांना सांगण्याची संधी 'सकाळ' देत आहे.  आपण फक्त एवढेच करायचे. आपली पसंती कळविण्यासाठी सोबतच्या छायाचित्रांखाली इंग्रजीत उल्लेख केल्याप्रमाणे मेसेज टाइप करायचा आणि आपल्या मोबाइल दूरध्वनीवर</description>
    <author>webeditor@esakal.com (Not Specified)</author>
    <pubDate>Mon,21 12 2009 0:34:54 GMT</pubDate>
  </item>
    <item>
    <title>दारुच्या धूंदीत झुलतेय निवडणूक</title>
    <link>http://72.78.249.126/esakal/20091011/4688746695155432989.htm</link>
    <description>पुणे&amp;nbsp - बारमधील अंधुक दिव्यांच्या साक्षीने रंगीत मद्याच्या बाटल्यांची झाकणं उघडत आहेत... सोड्याच्या बाटल्या फटाफट फुटत आहेत... चिकन-मटणाच्या जोरकस ऑर्डरी सुटत आहेत... विजयासाठी काम करण्याच्या आणि पराजयातही साथ देण्याच्या आणाभाका दिल्या-घेतल्या जात आहेत... रात्रीचा प्रहर वाढत जाईल तसतशी मंडळींची भाषा सैलसर होत आहे... मद्याचे प्याले उंचावून नशा साजरी केली जात आहे... दारुच्या तालावर गावागावात आणि रस्त्याकडेच्या ढाब्यांवर यंदाची निवडणूक चांगलीच झुलत आहे... अपवाद वगळता निवडणूक तशी दर पाच वर्षांन</description>
    <author>webeditor@esakal.com (Not Specified)</author>
    <pubDate>Mon,21 12 2009 0:34:54 GMT</pubDate>
  </item>
    <item>
    <title>अखेर आली रंगत; निकाल पुन्हा तोच</title>
    <link>http://72.78.249.126/esakal/20091011/5546818000786630000.htm</link>
    <description>दक्षिण महाराष्ट्रात चार दिवसांपूर्वीपर्यंत प्रचारासाठी कोणी नेता येणार की नाही असे वातावरण होते. स्थानिक नेते, तीच तीच भाषणे करीत आणि उखाळ्या पाखाळ्या काढत प्रचार करीत होते. अखेरच्या तीन-चार दिवसांत अनेक बाहेरचे नेते आले आणि त्यांनी प्रचारात रंगत आणली. प्रचारातील मुद्दे मात्र लोकांचे नव्हते, प्रत्येकाच्या राजकीय सोयीचे होते. त्यामुळे या निवडणुकीत किंचित अपवाद केला तर निकालाची पुनरावृत्तीच होईल असे चित्र आहे.  कोल्हापूर, सांगली, सातारा आणि सोलापूर या दक्षिण महाराष्ट्रातील चार जिल्ह्यात ३७ विधानसभ</description>
    <author>webeditor@esakal.com (Not Specified)</author>
    <pubDate>Mon,21 12 2009 0:34:54 GMT</pubDate>
  </item>
    <item>
    <title>दोन गुलाबांची काटेरी लढत</title>
    <link>http://72.78.249.126/esakal/20091011/4833861931321462835.htm</link>
    <description>जळगाव&amp;nbsp - विधानसभेच्या जळगाव ग्रामीण मतदारसंघातील लढत अत्यंत चुरशीची होत आहे. पुनर्रचनेमुळे या मतदारसंघातील जातीचे समीकरणच बदलून गेले आहे. युतीचे शिवसेनेचे उमेदवार गुलाबराव पाटील यांना सोपी वाटणारी ही निवडणूक आता आव्हान ठरू पाहात आहे.  गावठी व शेलक्‍या भाषाशैलीच्या जोरावर "शिवसेनेची मुलूख मैदान तोफ' म्हणून ओळखले जाणारे श्री. पाटील जाहीर सभांना होणारी गर्दी तिचे रूपांतर मतात किती करतात, हा या मतदारसंघात उत्सुकतेचा विषय झाला आहे. मतदारसंघ पुनर्रचनेपूर्वीच्या एरंडोल मतदारसंघातून सलग दोनवेळा निवड</description>
    <author>webeditor@esakal.com (Not Specified)</author>
    <pubDate>Mon,21 12 2009 0:34:54 GMT</pubDate>
  </item>
    <item>
    <title>युतीच्या गडाला आघाडीचा वेढा</title>
    <link>http://72.78.249.126/esakal/20091011/5370601929104645192.htm</link>
    <description>दक्षिण मुंबई हा शिवसेना व भाजपचा बालेकिल्ला  तर दक्षिण-मध्य मुंबई हा कॉंग्रेसचे वर्चस्व असणारा विभाग. दक्षिण मुंबईत गेल्या विधानसभा निवडणुकीत कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी यांनी चांगलीच मुसंडी मारली. मतदारसंघ पुनर्रचनेत या भागात बरीच राजकीय उलथापालथ झाली आहे.  दक्षिण व दक्षिण मध्य लोकसभा मतदारसंघांतील ९ आमदारांवर त्याचा परिणाम झाला आहे. त्यात पक्षीय राजकारणाचाही काही आमदारांना फटका बसला आहे. मतदारसंघ गायब झाल्याने शिवसेनेचे आमदार अरविंद नेरकर यांना घरी बसावे लागले. मुंबादेवी मतदारसंघ कॉंग्रेसला सोडला</description>
    <author>webeditor@esakal.com (Not Specified)</author>
    <pubDate>Mon,21 12 2009 0:34:54 GMT</pubDate>
  </item>
    <item>
    <title>मागासवर्गीयही करतात मतविभागणीच्या परिणामांचा विचार</title>
    <link>http://72.78.249.126/esakal/20091011/4860222183960137776.htm</link>
    <description>जातीय, धर्मांध शक्तींना आपण पुढे आणायचे की सर्वधर्मसमभाव घेऊन जाणाऱ्या पक्षाला साथ द्यायची, याचा विचार महाराष्ट्रातील मागासवर्गीय मतदार करतो आहे. समभावाच्या तत्वाला ताकद देण्याचे ज्यांच्या मनात आहे, असे गवईंसारखे घटक कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेस आघाडीबरोबर आहे. या पार्श्‍वभूमीवर तिसऱ्या आघाडीच्या निर्मितीमुळे मत विभागणीचा विशेष परिणाम होणार नाही. कॉंग्रेसच्या प्रचार समितीचे प्रमुख सुशीलकुमार शिंदे यांनी संजीव पिंपरकर यांच्याशी केलेली बातचीत.  प्रश्‍न - निवडणुका आणि त्या भोवती फिरणाऱ्या राजकारणा</description>
    <author>webeditor@esakal.com (Not Specified)</author>
    <pubDate>Mon,21 12 2009 0:34:54 GMT</pubDate>
  </item>
    <item>
    <title>बहुमताचं एकमत</title>
    <link>http://72.78.249.126/esakal/20091011/5558065780156412984.htm</link>
    <description>आजी मुख्यमंत्र्यांच्या मतदारसंघातून माजी मुख्यमंत्र्यांच्या मतदारसंघात लातूरला पोचले. अमित देशमुखांची पोस्टर, बॅनर सगळीकडे झळकत होती. इथेही चर्चा विकासाची- झालेल्या आणि होणाऱ्या. कार्यकर्त्यांनीच ठरवून टाकलंय, विलासरावांना पूर्वी मिळालेल्या मताधिक्‍क्‍यापेक्षा अमितला जास्त मतांनी निवडून आणायचं. विलासरावांमधल्या वडिलांना ते सुखावणारं. तेवीसपेक्षा जास्त जिल्ह्यांत फिरून आलेल्या, त्यामुळे घसा बसलेल्या विलासरावांनी प्रचाराच्या सभा रंगतदार केल्या. अधूनमधून अमितशी हास्यविनोद सुरू होते. विलासरावांनी या</description>
    <author>webeditor@esakal.com (Not Specified)</author>
    <pubDate>Mon,21 12 2009 0:34:54 GMT</pubDate>
  </item>
  </channel>
</rss>
