मुंबई -  राज्यातील सिंचनाची श्वेतपत्रिका येत्या पंधरा दिवसांत काढण्याचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत आज (बुधवार) झाला. श्वेतपत्रिकेसाठी राष्ट्रवादीच्या मंत्र्यांनी बैठकीत आक्रमक पवित्रा घेतला. जलसंपदा मंत्री सुनील तटकरे यांनी श्वेतपत्रिकेसाठी आग्रही भूम...