मुंबई : येत्या 1 जूनपासून संपाची हाक देणार्या शेतकर्यांसोबत आज (मंगळवार) मुख्यमंत्री देेवेंद्र फडणवीस यांची सकारात्मक चर्चा झाली, अशी माहिती सरकारमधील सूत्रांनी दिली. दरम्यान, पुणतांब्यातील शेतकऱ्यांसोबत झालेली ही बैठक निष्फळ ठरल्याचे शेतकरी गटाच्या सूत्रांनी सांगितले.
या चर्चेवेळी मंत्री सदाभाऊ खोत हे सुद्धा उपस्थित होते. 1 जूनपासून संपावर जाण्याचा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे. याबाबत मार्ग काढण्यासाठी किसान क्रांती शेतकरी संघटना आणि मुख्यमंत्र्यांमध्ये वर्षा बंगल्यावर बैठक झाली. त्यामुळे यावेळी नेमकं काय घडलं याबाबत प्रचंड उत्सुकता आहे.
सरकारमधील सूत्रांनी या चर्चेबाबत माहिती दिली. सरकारी सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या चर्चेतील मुद्दे थोडक्यात...
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.