नेमेची येतो तो’ अर्थसंकल्प
नेमेची येतो तो’ अर्थसंकल्पesakal

नेमेची येतो तो’ अर्थसंकल्प

अर्थसंकल्पाला दोन बाजू असतात सरकारचे उत्पन्न व खर्च.
Summary

अर्थसंकल्पाला दोन बाजू असतात सरकारचे उत्पन्न व खर्च.

‘नेमेची येतो तो पावसाळा’ या म्हणीप्रमाणे ‘नेमेची येतो अर्थसंकल्प’ असे म्हणावेसे वाटते. कारण दरवर्षी देशाच्या अर्थमंत्री असो की महापालिका आयुक्त यांना अर्थसंकल्प सादर करावाच लागतो. तो सादर करण्यापूर्वी आणि नंतर येणारे विश्लेषणात्मक लेख व मतमतांतरे याबाबत एक विशिष्ट गुणवैशिष्ट्य आढळते. ते म्हणजे हे सर्व लिखाण अर्थसंकल्पाच्या एकाच बाजूबद्दल बोलताना दिसते ती म्हणजे खर्चाची बाजू. अर्थसंकल्पाला दोन बाजू असतात सरकारचे उत्पन्न व खर्च. अर्थसंकल्पाबाबत मते मांडणारे विविध क्षेत्रातील तज्ज्ञ आणि विविध क्षेत्रामध्ये काम करणारे सर्वसामान्य नागरिक आपली मते मांडताना विशिष्ट क्षेत्रासाठी अधिक तरतूद करणे कसे आवश्यक होते, तसेच पूर्वीच्या अर्थसंकल्पापेक्षा यावर्षी तरतूद अधिक आहे. अथवा कमी आहे, याविषयी ऊहापोह करताना दिसतात, याविषयी आकुर्डी प्रा.रामकृष्ण मोरे कला वाणिज्य विज्ञान महाविद्यालयाच्या अर्थशास्त्र विभागातील प्राध्यापिका डॉ. विदुला व्यवहारे यांच्याशी रंगलेल्या गप्पांतून समजलेला अर्थसंकल्प एकदा वाचलाच पाहिजे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com