Jagannath Rath Yatra: पाचशे वर्षांपूर्वी पुरीवरुन वृंदावनला आले भगवान जगन्नाथ

सकाळ डिजिटल टीम

असं सांगितलं जातं की, पंजाबमधून आलेल्या हरिदासनं पुरीवरुन भगवान यांना आणलं. आणि त्यांची स्थापना करण्यात आली. पुरीमधल्या काही जणांनी हरिदासवर नाराजी व्यक्त केली होती.

मंदिरातील काही पुजाऱ्यांनी नाराज झाल्यानंतर राजाची भेट घेतली. राजाही नाराज झाला होता. त्यानंतर ते सर्व अन्न पाणी वर्ज्य करुन समुद्र किनारी बसले.

हरिदास यांनी यमुनेच्या किनारी भगवान शंकराची आराधना केली. त्या आराधनेनं भगवान शंकर प्रसन्न झाले. त्यांनी हरिदासला वर दिला.

हरिदासला यमुनेच्या किनारी असणाऱ्या वृंदावनमध्ये भगवान शंकराची स्थापना करावी त्याला सांगण्यात आले होते. त्यानुसार त्यानं त्या सुचनेचे पालन केले.

यमुनेच्या किनारी स्थित असलेल्या जगन्नाथ मंदिराचे सेवेकरी नीलमाधव शर्मा यांनी सांगितले की, भगवान श्रीकृष्ण यांचे साधक संत हरिदास यमुनेच्या किनारी साधना करत असे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.