Dr. Bhimrao Ambedkar: भीमराव आंबेडकर यांचे ७ विचार, जे त्यांना महान बनवतात

Monika Shinde

जीवनाचे महत्त्व

जीवन लांब असण्यापेक्षा ते महान असावे. डॉ. आंबेडकर यांचा विचार होता की जीवनाची खरी किंमत त्याच्या गुणवत्तेत आहे, लांबीमध्ये नाही.

शिक्षणाचे महत्त्व

शिक्षणानेच माणसाचा विकास होतो. शिक्षण आपल्याला आपले हक्क आणि कर्तव्य समजून घेण्यास मदत करते.

आत्मनिर्भरता

जर आपल्याला सन्मानाने जीवन जगायचं असेल, तर आपल्याला आत्मनिर्भर व्हावं लागेल. आत्मनिर्भरता सन्मान मिळवण्याचा मार्ग आहे.

भाईचारा आणि समानता

डॉ. आंबेडकर यांचा विश्वास होता की समाजात समानता, स्वातंत्र्य आणि भाईचारा असावा लागतो. त्यांनी समाजातील सर्व स्तरांसाठी समानतेचा पुरस्कार केला.

विचारांना कृतीत आणा

केवळ विचार करणे पुरेसे नाही, त्यासाठी त्यांना कृतीत आणायला हवं. विचारांमध्ये सामर्थ्य असलं तरी त्यांना साकार करण्यासाठी धैर्य लागते.

आत्मसन्मान

अज्ञान आपल्याला आपल्या आत्मसन्मानापासून दूर करते. ज्ञान हा प्रगतीचा मार्ग आहे आणि तो आत्मसन्मान राखतो.

बदलाची सुरुवात स्वतःपासून करा

तुम्ही जे बदल समाजात पाहू इच्छिता, ते बदल स्वतःमध्ये आणा. समाजातील चांगले बदल सुरू करण्याची सुरुवात आपणच केली पाहिजे.

America Visa : अमेरिकेने व्हिसा प्रक्रियेत केली सुधारणा; भारतीयांना होणार मोठा फायदा

आणखी वाचा