अफजलखान जिथे पाऊलही टाकू शकला नाही… महाराष्ट्रातील १३० मंदिरांचं गूढ गाव

Sandip Kapde

इतिहास:

आळसंद गावाला औंध संस्थानकाळापासूनचा प्राचीन आणि समृद्ध असा ऐतिहासिक वारसा लाभलेला आहे.

Village of Temples Maharashtra

|

esakal

ओळख:

सांगली जिल्ह्यातील आळसंद हे गाव आज ‘देवळांचे गाव’ म्हणून महाराष्ट्रभर ओळखले जाते.

Village of Temples Maharashtra

|

esakal

वैशिष्ट्य:

एका छोट्याशा गावात तब्बल १३० मंदिरे असणे हे आळसंदचे सर्वात मोठे वैशिष्ट्य आहे.

Village of Temples Maharashtra

|

esakal

लोकसंख्या:

सुमारे पाच हजार लोकसंख्या असलेल्या या गावात श्रद्धेचा मोठा ठेवा पाहायला मिळतो.

Village of Temples Maharashtra

|

esakal

श्रद्धा:

गावातील प्रत्येक मंदिरात ग्रामस्थांकडून नित्यनेमाने पूजा आणि धार्मिक विधी केले जातात.

Village of Temples Maharashtra

|

esakal

ऐक्य:

राजवल्ली पिर आणि दस्तगिर पिर यांची दर्गा हिंदू–मुस्लिम ऐक्याचे सुंदर प्रतीक मानली जाते.

Village of Temples Maharashtra

|

esakal

परंपरा:

आळसंदमध्ये सर्व धर्मीय लोक एकत्र येऊन देवांना नैवेद्य अर्पण करण्याची परंपरा आहे.

Village of Temples Maharashtra

|

esakal

स्थापत्य:

गावातील काही मंदिरे हेमाडपंथी स्थापत्यशैलीचे उत्कृष्ट नमुने आहेत.

Village of Temples Maharashtra

|

esakal

वारसा:

काशी विश्वेश्वर महादेव मंदिर सुमारे ३५० वर्षांचा प्राचीन धार्मिक वारसा जपून उभे आहे.

Village of Temples Maharashtra

|

esakal

अफजलखान :

अफजलखान महाराष्ट्रात आला मंदिराची नासधूस केली होती, पण या गावात तो फिरकला नाही, अशी चर्चा असते

Village of Temples Maharashtra

|

esakal

भक्ती:

विठ्ठल–रुक्मिणी, गणपती, दत्त, लक्ष्मी अशा विविध देवतांची मंदिरे गावात आढळतात.

Village of Temples Maharashtra

|

esakal

योगदान:

काही मंदिरे ही मागील काही दशकांत ग्रामस्थांनी स्वतःच्या श्रमातून उभारलेली आहेत.

Village of Temples Maharashtra

|

esakal

उत्सव:

वर्षभरात गावातील देवतांच्या यात्रांसह तब्बल २४ धार्मिक कार्यक्रम साजरे होतात.

Village of Temples Maharashtra

|

esakal

एकोपा:

विविध जाती आणि धर्मांचे लोक या गावात गुण्यागोविंदाने नांदत आहेत.

Village of Temples Maharashtra

|

esakal

स्थान:

खानापूर तालुक्यात वसलेले आळसंद गाव सांगलीपासून सुमारे ६६ किलोमीटर अंतरावर आहे.

Village of Temples Maharashtra

|

esakal

ओळखचिन्ह:

आळसंद गाव आज श्रद्धा, इतिहास आणि मंदिरसमृद्ध परंपरेमुळे ‘देवळांचे गाव’ म्हणून प्रसिद्ध झाले आहे.

Village of Temples Maharashtra

|

esakal

छत्रपती शिवाजी महाराजांनी गोव्यात केला होता सर्जिकल स्ट्राईक, नंतर काय घडलं?

chhatrapati Shivaji Maharaj

|

esakal

येथे क्लिक करा