भगवा झेंडा भारताचा राष्ट्रीयध्वज बनला असता ? आंबेडकरांनी केले होते प्रयत्न

सकाळ डिजिटल टीम

भारत स्वतंत्र झाला...

१५ ऑगस्ट १९४७ जवळ येत होता आणि नव्या भारतासाठी अधिकृत राष्ट्रध्वजाची चर्चा सुरू होती.

India Gained Independence | Sakal

घटना समितीची स्थापना

भारताची राज्यघटना तयार करण्यासाठी घटना समिती स्थापन झाली. अध्यक्ष डॉ. राजेंद्रप्रसाद.

Formation of the Constituent Assembly | Sakal

झेंड्यासाठी स्वतंत्र समिती

ध्वजाबाबत चर्चा करण्यासाठी स्वतंत्र समिती गठित. सदस्य – राजाजी, आझाद, सरोजनी नायडू, मुन्शी, आंबेडकर.

Separate Committee for the Flag | Sakal

भगव्या ध्वजाची मागणी

अनंतराव गद्रे, रावबहादूर बोले व गावंडे यांनी बाबासाहेब आंबेडकरांना भगवा ध्वज स्वीकारावा अशी मागणी केली

Demand for the Saffron Flag | Sakal

बाबासाहेब दिल्लीला रवाना

बाबासाहेबांनी भगव्याचे दोन झेंडे स्वीकारले व दिल्लीतील बैठकीसाठी सोबत नेले.

Babasaheb Departs for Delhi | Sakal

१० जुलै १९४७ – ऐतिहासिक बैठक

दिल्लीमध्ये ध्वजावर चर्चा; बाबासाहेबांनी भगव्याची भूमिका जोरकस मांडली.

July 10, 1947 – A Historic Meeting | Sakal

समितीतून कमी पाठिंबा

भगव्या ध्वजाच्या कल्पनेला घटना समितीत पुरेसा पाठिंबा मिळाला नाही

Limited Support in the Committee | Sakal

भगवा ध्वज झाला नाही राष्ट्रध्वज

ऐतिहासिक संधी हुकली, भगवा झेंडा भारताचा अधिकृत राष्ट्रध्वज बनू शकला नाही.

The Saffron Flag Was Not Chosen | Sakal

पण आठवण इतिहासात अमर

बाबासाहेबांचा हा प्रयत्न आजही प्रेरणा देतो. राष्ट्रध्वज मागील संघर्ष विसरून चालणार नाही!

संदर्भ- ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर’, धनंजय कीर पृ. ४०८]

But Its Legacy Lives On | Sakal

पंतप्रधान ते स्टँड अप कॉमेडियनपर्यंत... 'हे' आहेत फेमस काश्मिरी पंडित

Famous Kashmiri Pandits | ESakal
येथे क्लिक करा