छत्रपती शिवरायांना होती समुद्रस्नानाची आवड, बाणकोटच्या खाडीवर..

Aarti Badade

आग्र्याहून परतलेले शिवराय

इ.स. १६६६ मध्ये आग्र्याहून परतल्यानंतर शिवाजी महाराजांनी आपला केंद्रबिंदू पुन्हा रायगडावर आणला.

Chhatrapati Shivaji Maharaj | Sakal

रायगड – रणनीतीचा गड

इ.स. १६६८ व १६६९ मध्ये महाराजांनी बराच काळ रायगडावर राहून परकीय धोरण आणि अंतर्गत कारभार आखला.

Raigad | Sakal

स्वराज्याची रचना रायगडावर

रायगडावर असताना महाराजांनी मराठी स्वराज्याचा आराखडा, महसूल, लष्कर, किल्ले यांची आखणी केली.

Chhatrapati Shivaji Maharaj's Love for Sea Bathing | sakal

महाडचे विशेष स्थान

त्या काळात शिवाजी महाराज अनेकदा महाड येथे मुक्काम करत. महाडात त्यांनी एक वाडाही बांधला होता.

Raigad | sakal

बाणकोट

शिवरायांना समुद्रस्नानाची अतिशय आवड होती व ते बाणकोटच्या खाडीवर सुमारे चार वर्षे मुद्दाम येऊन राहिले होते.

bankot khadi | Sakal

शककर्ते शिवाजी

या बद्दलची अधिक माहिती शककर्ते शिवाजी या ग्रंथात देण्यात आली आहे. रायगडची जीवनगाथा या पुस्तकात हा उल्लेख येतो.

Chhatrapati Shivaji Maharaj | sakal

बाणकोटचे सामरिक आणि भौगोलिक महत्त्व

बाणकोट हे ठिकाण पश्चिम किनाऱ्यावरील महत्त्वाचा बिंदू होता. व्यापार व सागरी मार्ग लक्षात घेता त्याचे महत्त्व होते.

bankot khadi | Sakal

शिवरायांच्या समुद्रप्रेमाचा एक पैलू

सिंधुदुर्ग, विजयदुर्ग, बाणकोट अशा ठिकाणी महाराजांचा सागरी दृष्टिकोन दिसतो. त्यातूनच आरमार निर्माण झाले.

Chhatrapati Shivaji Maharaj | Sakal

शिवरायांची तुला केली तेव्हा त्यांचे वजन किती भरले होते?

Chhatrapati Shivaji Maharaj | Sakal
येथे क्लिक करा