कार्तिक पुजारी
१९७० च्या दशकात काँग्रेसकडून कच्चाथीवू बेट श्रीलंकेला देण्यात आल्याचं समोर आलं आहे.
तमिळनाडू भाजपचे प्रदेशाध्यक्ष के अन्नमलाई यांनी माहिती अधिकारातून महत्त्वाची माहिती मिळवली आहे
भारताच्या किनाऱ्यापासून २० किलोमीटर दूर पाल्कच्या सामुद्रधुनीमध्ये १.९ स्क्वेर किलोमीटर क्षेत्रफळाचे एक बेट आहे
हे बेट स्वातंत्र्यापासून भारताचा भाग होता. पण, यावर श्रीलंकेकडून दावा करण्यात आला.
पाल्क सामुद्रधुनीमध्ये मच्छिमारी करणाऱ्या लोकांसाठी हे महत्त्वाचे ठिकाण आहे
कच्चाथीवू हे बेट ज्वालामुखीच्या उद्रेकामुळे तयार झालेले आहे.याठिकाणी एक चर्च आहे.
१९७४ मध्ये इंदिरा गांधी यांनी हे बेट श्रीलंकेला दिल्याचं सांगण्यात येतंय