Shubham Banubakode
असं रेल्वे स्थानक जिथून किमान तीन वेगळ्या दिशेला रेल्वेने प्रवास करता येऊ शकतो.
भुसावळ जंक्शन, अकोला जंक्शन, कल्याण जंक्शन
ज्या शहरात दोन किंवा त्यापेक्षा जास्त रेल्वे स्थानकं असतात, त्यापैकी सर्वात जुन्या आणि व्यस्त रेल्वे स्थानकाला सेंट्रल स्टेशन म्हणतात.
भारतात एकूण पाच सेंट्रल स्टेशन आहेत. मुंबई सेंट्रल, कानपूर सेंट्रल, त्रिवेंद्रम सेंट्रल, चेन्नई सेंट्रल आणि मंगलोर सेंट्रल
असं स्टेशन जिथून रेल्वे ट्रॅक संपतो, जिथून पुढे रेल्वे जात नाही.
मुंबईत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल्स, आनंद विहार टर्मिनल्स
अशी रेल्वे स्थानकं जी लष्कराच्या सुविधेसाठी निर्माण करण्यात आली.
आग्रा कॅन्ट, दिल्ली कॅन्ट, अंबाला कॅन्ट
अशी रेल्वे स्थानकं जी शहरापासून दूर असतात आणि तिथपर्यंत पोहोचण्यासाठी रस्त्यांचा वापर केला जातो. उदा. नाशिक रोड
अशी रेल्वे स्थानकं जिथून केवळ दोन दिशेने प्रवास करू शकता