औरंगजेबाने छत्रपती संभाजीराजांच्या हत्येचा दिवस कसा निवडला?

Sandip Kapde

इतिहासकार

औरंगजेबाचा दरबारी इतिहासकार साकीब मुस्तेद खान याने "मासीरी आलमगीरी" या ग्रंथात छत्रपती संभाजी महाराजांच्या हत्येचा संपूर्ण वृत्तांत नोंदवला आहे.

How did Aurangzeb choose the day to assassinate Chhatrapati Sambhaji Maharaj | esakal

साकीब खान

साकीब खान खुद्द औरंगजेबाच्या छावणीत हजर होता. त्याने संभाजीराजांवरील क्रूर अत्याचार आणि त्यांच्या हत्येची प्रक्रिया स्वतः डोळ्यांनी पाहिली.

How did Aurangzeb choose the day to assassinate Chhatrapati Sambhaji Maharaj | esakal

विशिष्ट रचना

फारसी भाषेत कवितांमध्ये विशिष्ट अंक प्रणाली असते. अक्षरांची विशिष्ट रचना केल्यास त्यातून एखादी तारीख किंवा वर्ष अंक स्वरूपात कळते

How did Aurangzeb choose the day to assassinate Chhatrapati Sambhaji Maharaj | esakal

ऐतिहासिक संदेश

अशा प्रकारच्या कवितांना "क्रोनोग्राम" किंवा "कालशेष" म्हणतात. त्यातून गुप्तपणे तारखा आणि ऐतिहासिक संदेश व्यक्त केले जातात.

How did Aurangzeb choose the day to assassinate Chhatrapati Sambhaji Maharaj | esakal

फारसी

एका फारसी कवितेत लिहिलं होतं – "बा जन व फर्जंद संभा शुद असीर", याचा अर्थ होता, "संभाजी आपल्या कुटुंबासह कैद झाला"

How did Aurangzeb choose the day to assassinate Chhatrapati Sambhaji Maharaj | esakal

हिजरी सन

या ओळीत क्रोनोग्रामनुसार हिजरी सन ११०० अर्थात इ.स. १६८९ हे साल स्पष्टपणे दिसते.

How did Aurangzeb choose the day to assassinate Chhatrapati Sambhaji Maharaj | esakal

इनायतुल्ला

औरंगजेबाच्या दरबारातील इनायतुल्ला नावाच्या वकिलाने ही कविता रचली होती. बादशहा त्याने खूश झाला आणि याच दिशेने पुढे विचार करू लागला.

How did Aurangzeb choose the day to assassinate Chhatrapati Sambhaji Maharaj | esakal

मुघल दरबार

मुघल दरबारात अशा क्रोनोग्राम कविता मोठ्या प्रमाणात रचल्या जात. त्यातून दरबारी कवींना बक्षीसं मिळत असत.

How did Aurangzeb choose the day to assassinate Chhatrapati Sambhaji Maharaj | esakal

औरंगजेब

संभाजी महाराजांना कधी आणि कसा ठार करायचं, याबाबत औरंगजेब विचार करत होता. यासाठी योग्य दिवस निवडण्याची प्रक्रिया सुरू होती.

How did Aurangzeb choose the day to assassinate Chhatrapati Sambhaji Maharaj | esakal

ज्योतिषी

अनेक कवी आणि ज्योतिषी अशा प्रकारच्या गणना करत होते. शेवटी एक ठराविक तारीख बादशहासमोर आली.

How did Aurangzeb choose the day to assassinate Chhatrapati Sambhaji Maharaj | esakal

तारीख

ही तारीख एका विशिष्ट कवितेतून ठरवण्यात आली. त्यातील ओळी होत्या – "काफरबचा जहान्नमी रफ्त" अर्थात "काफराचा मुलगा नरकात गेला"

How did Aurangzeb choose the day to assassinate Chhatrapati Sambhaji Maharaj | esakal

क्रोनोग्राम

क्रोनोग्रामच्या गणनेनुसार हिजरी सन १६८९ मधील २९ तारीख ही संभाजी महाराजांच्या हत्येसाठी ठरवण्यात आली

How did Aurangzeb choose the day to assassinate Chhatrapati Sambhaji Maharaj | esakal

बादशहा

बादशहासाठी ही तारीख पवित्र मानली गेली. कारण त्याच्या सिंहासनारोहणाला त्या काही दिवसांपूर्वी ३२ वर्षे पूर्ण झाली होती.

How did Aurangzeb choose the day to assassinate Chhatrapati Sambhaji Maharaj | esakal

हिंदू

पण हीच तारीख हिंदू पंचांगानुसार फाल्गुन अमावस्या होती. म्हणजेच गुढीपाडव्याच्या आदला दिवस.

How did Aurangzeb choose the day to assassinate Chhatrapati Sambhaji Maharaj | esakal

विलक्षण

हा केवळ एक विलक्षण योगायोग होता. बादशहाला ना हिंदू सण माहिती होते, ना फाल्गुन अमावस्या

How did Aurangzeb choose the day to assassinate Chhatrapati Sambhaji Maharaj | esakal

फारसी

त्याने फक्त फारसी कवितेतून ठरलेली तारीख घेतली आणि त्यानुसार आदेश दिला.

How did Aurangzeb choose the day to assassinate Chhatrapati Sambhaji Maharaj | esakal

हिजरी कॅलेंडर

हिजरी कॅलेंडर आणि हिंदू पंचांग यांच्यात साधर्म्य नसतानाही, हत्येचा दिवस हिंदू नववर्षाच्या पूर्वसंध्येला ठरला

How did Aurangzeb choose the day to assassinate Chhatrapati Sambhaji Maharaj | esakal

ऐतिहासिक सत्यता

ही एक ऐतिहासिक सत्यता आहे – जिथे एका क्रूर शासकाने कवींच्या शब्दांवर विश्वास ठेवून एका पराक्रमी सम्राटाची हत्या केली

How did Aurangzeb choose the day to assassinate Chhatrapati Sambhaji Maharaj | esakal

धार्मिक

संभाजी महाराजांच्या हत्येचा दिवस ठरवला गेला तो ना धार्मिक कारणांमुळे, ना खगोलशास्त्राच्या आधारे – तर केवळ एक फारसी कविता आणि संख्याशास्त्राच्या आधारावर!

How did Aurangzeb choose the day to assassinate Chhatrapati Sambhaji Maharaj | esakal

बलिदानाची आठवण

पण या दिवसाने पुढे हिंदू इतिहासात एक वेगळं स्थान निर्माण केलं. कारण हा दिवस छत्रपती संभाजी महाराजांच्या शौर्याची आणि बलिदानाची आठवण कायम जागवतो!

How did Aurangzeb choose the day to assassinate Chhatrapati Sambhaji Maharaj | esakal

शिवरायांच्या काळात सैनिकांचा पगार कसा व्हायचा? पद्धत काय होती?

Shivaji Maharaj Revolutionary Soldier Payment System | esakal
येथे क्लिक करा