छत्रपती शिवाजी महाराजांनी कल्याण-भिवंडी कसं जिंकलं?

Sandip Kapde

रणनीती

शिवरायांनी नवीन तंत्रावर आधारित दोन स्वतंत्र सेनापथकांची आखणी केली.

Shivaji Maharaj | esakal

आक्रमण

दादाजी बापूजी रांझेकर यांच्या नेतृत्वाखाली घोडदळ आणि पायदळासह कल्याणवर चढाई करण्यात आली.

Shivaji Maharaj | esakal

विजय

ऑक्टोबरमध्ये कल्याण काबीज करून तेथून पोलादी शस्त्रे व तोफा मिळवण्यात आल्या.

Shivaji Maharaj | esakal

नेमणूक

दादाजी कृष्णा लोहोकरे यांना कल्याणचे प्रमुख नेमून प्रशासनाची घडी बसवण्यात आली.

Shivaji Maharaj | esakal

व्यवस्था

कल्याणमध्ये महसुली आणि प्रशासकीय व्यवस्थेची सुरुवात करण्यात आली.

Shivaji Maharaj | esakal

दुसरंपथक

सखो कृष्णा लोहोकरे यांच्या नेतृत्वात दुसरे पथक भिवंडीवर चढाईसाठी पाठवण्यात आले.

Shivaji Maharaj | esakal

लूट

भिवंडी जिंकल्यावर पोर्तुगीजांची संपत्ती शिवरायांच्या हाती लागली.

Shivaji Maharaj | esakal

नियंत्रण

अशेरी किल्ल्यातील मुसलमान अधिकारी हटवून मावळ्यांचे सैन्य तैनात करण्यात आले.

Shivaji Maharaj | esakal

सत्ता

लोहोकरे यांची भिवंडीचे प्रमुख म्हणून नेमणूक करून तिथे सुराज्य स्थापन केले.

Shivaji Maharaj | esakal

महसूल

भिवंडीमध्ये रयतेला योग्य अशी महसूल व्यवस्था लागू करण्यात आली.

Shivaji Maharaj | esakal

व्यापार

व्यापारी शहरांसाठी स्वतंत्र महसूल नियम लागू करण्यात आले.

Shivaji Maharaj | esakal

बंदर

शिवरायांनी कल्याणच्या खाडीतून जहाज वाहतूक सुरू केली.

Shivaji Maharaj | esakal

किल्ले

कल्याण परिसरातील किल्ले हस्तगत करून बंदरी कोट बांधण्यात आला.

Shivaji Maharaj | esakal

जहाजबांधणी

सागवान लाकूड वापरून जहाजांची निर्मिती सुरू करण्यात आली.

Shivaji Maharaj | esakal

अर्थव्यवस्था

कल्याण बंदरात गोदी, जेट्टी, नाविक तळ उभारून व्यापारावर कर आकारणी केली गेली.

Shivaji Maharaj | esakal

किल्ले सोडा पण छत्रपती शिवाजी महाराजांनी 350 वर्षांपूर्वी बांधलेला पूल आजही अभेद्य

येथे क्लिक करा