म्हणून प्रार्थना बेहेरेने सोडली मुंबई

Anuradha Vipat

चित्रपट करण्याचा निर्णय

मालिकाविश्वात ओळख निर्माण झाल्यावर पुढे प्रार्थना बेहेरेने चित्रपट करण्याचा निर्णय घेतला

लग्नगाठ

प्रार्थनाने वैयक्तिक आयुष्यात २०१७ मध्ये अभिषेक जावकरबरोबर लग्नगाठ बांधली. 

मुंबई सोडून

काही दिवसांपूर्वी प्रार्थनाने तिच्या वैयक्तिक युट्यूब व्हिडीओमध्ये मुंबई सोडून नवऱ्याबरोबर दुसरीकडे शिफ्ट का झाली? याबद्दल सांगितलं होतं.

अलिबागमधील जागा

प्रार्थना म्हणाली, “करोना काळात आम्ही आमची अलिबागमधील जागा डेव्हलप करण्याचा निर्णय घेतला.त्याठिकाणी आम्ही घोडे, गायी, कुत्रे असं सगळं पाळलं होतं. त्यामुळे त्यांच्यासाठी अभिला सतत अलिबागला जावं लागायचं.”

आठवड्यातील चार दिवस

पुढे बोलताना प्रार्थना म्हणाली अभिला प्राण्यांसाठी आठवड्यातील चार दिवस तरी तिकडे जावं लागायचं. त्यामुळे मग आम्ही ठरवलं आपण सगळेच शिफ्ट होऊया.

मी त्यांच्यामधली एक

“अलिबागला गेल्यावर मी त्यांच्यामधली एक होते. आम्हाला मे महिन्यात अलिबागला शिफ्ट होऊन एक वर्ष पूर्ण होईल” असं प्रार्थना बेहेरेने सांगितलं.

"अलबत्या गलबत्या" झळकणार आता थ्रीडीमध्ये