भारत स्वतंत्र होण्याच्या १७ वर्षांपूर्वी सोलापूरने फडकवला तिरंगा!

Monika Shinde

सोलापूर

सोलापूर हे पहिले शहर ठरले जिथं भारताच्या स्वातंत्र्याच्या १७ वर्षांपूर्वीच तिरंगा नगरपालिकेवर अभिमानाने फडकवण्यात आला

Solapur | sakal

शेठ माणिकचंद शहा

२२ एप्रिल १९३० रोजी नगराध्यक्षपदी निवड झाल्यानंतर शेठ माणिकचंद शहा यांनी अवघ्या काही दिवसांत तिरंगा फडकवण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला.

Sheth Manik Chand Shah | Sakal

तिरंगा फडकवल्यावर ब्रिटिश संतापले

तिरंगा फडकवल्यामुळे ब्रिटिश सरकार संतप्त झालं. १२ मे १९३० रोजी सोलापूरमध्ये मार्शल लॉ लागू करण्यात आला. कर्नल पेज यांनी झेंडा उतरवण्याचा आदेश दिला.

The British were angry when the tricolor was hoisted | Sakal

तिरंगा उतरवणार नाही

शहा यांनी ठामपणे उत्तर दिलं, “हे राष्ट्रीय निशाण आहे. मी तिरंगा खाली उतरवणार नाही. यासाठी सभासदांची संमती लागेल.”

I will not take down the tricolor. | sakal

अटक आणि कठोर शिक्षा

ब्रिटिश अधिकच चिडले.व ब्रिटिशांनी शहा यांना अटक केली. त्यांना १० वर्ष सक्तमजुरी आणि १ लाख रुपयांचा दंड ठोठावला.

Arrest and severe punishment | sakal

तुरुंगातही तिरंग्याचं प्रेम अढळ

विजापूरच्या तुरुंगात सहा महिने त्यांना कैदेत ठेवलं गेलं. तुरुंगात असताना ही त्यांनी लढा सुरूच ठेवला.

Love for the tricolor remains unwavering even in prison | Esakal

पहिले शहर म्हणून सोलापूरची नोंद

१९३० मध्येच तिरंगा फडकवणारे पहिले शहर म्हणून सोलापूरची नोंद झाली. हा इतिहास आजही अनेकांना प्रेरणा देतो.

Solapur recorded as the first city | Sakal

अंगारक संकष्ट चतुर्थी दिवशी बाप्पाला प्रसन्न करण्यासाठी काय करावे?

येथे क्लिक करा