चीनकडून पराभवानंतर फिल्ड मार्शल करिअप्पा यांना झाली होती सावरकरांची आठवण

Amit Ujagare (अमित उजागरे)

सावरकर जयंती

स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांची आज जयंती आहे. यानिमित्त त्यांच्याबद्दल न ऐकलेले किस्से ऐकुयात.

V D Savarkar

सर्वाधिक चर्चित व्यक्ती

वि. दा. सावरकर हे भारतीय राजकारणात कायम सर्वाधिक चर्चेत राहिलेले व्यक्ती आहेत.

V D Savarkar

कट्टर हिंदुत्ववादी

सावरकरांना हिंदुत्वाचे कट्टर समर्थक मानलं जातं. त्यांच्या द्वीराष्ट्रवादाच्या सिद्धांताची आजही चर्चा होत असते.

V D Savarkar

सेल्युलर जेल

सावरकर हे स्वातंत्र्यलढ्यात कार्यरत होते, तसंच बॅऱिस्टर, लेखक आणि राजकीय नेते देखील होते. जीवनातला मोठा काळ त्यांनी सेल्युलर जेलमध्ये घालवला.

V D Savarkar

फील्ड मार्शलकडून कौतुक

त्यांच्या हयातीत त्यांच्यावरुन बराच वाद होत असतानाही त्यांचं भारताचे फील्ड मार्शल करिअप्पा आणि सॅम मानेकशॉ यांनी कौतुक करायचे.

Sam Manekshaw

मोठं विधान

1962 मध्ये चीनकडून भारताचा पराभव झाल्यानंतर केएम करिअप्पा यांनी सावरकरांचा उल्लेख करताना मोठं विधान केलं होतं.

Field Marshal K M Cariappa

पराभव झाला नसता

एका बैठकीत एकदा करिअप्पा म्हणाले होते की, जर देशानं सावरकरांचं म्हणणं अर्थात सैन्य रणनिती अवलंबली असती तर आपला पराभव झाला नसता.

V D Savarkar

'या' चरित्रात उल्लेख

धनंजय कीर लिखीत वीर सावरकर या त्यांच्या चरित्रात करिअप्पा यांच्या या विधानाचा उल्लेख आहे. मानेकशॉ देखील त्यांचं कौतुक करायचे.

V D Savarkar