भारतावर राज्य करणाऱ्या ईस्ट इंडिया कंपनीची आता काय अवस्था? सध्याचा मालक कोण?

Mansi Khambe

ईस्ट इंडिया कंपनी

एक काळ असा होता जेव्हा ईस्ट इंडिया कंपनीने जगातील अनेक देशांवर राज्य केले होते. मात्र नंतर काळ बदलला. कंपनीचे वर्चस्व संपुष्टात आले.

East India Company Current Status | ESakal

अनेक देशांना गुलाम

व्यवसाय करण्यासाठी आलेल्या या कंपनीने जगातील अनेक देशांना गुलाम केले, त्यात भारतही एक होता.

East India Company Current Status | ESakal

देशाचे दोन तुकडे

सुमारे 200 वर्षे राज्य केल्यानंतर इंग्रजांनी भारत सोडण्याचा निर्णय घेतला आणि देशाचे दोन तुकडे केले.

East India Company Current Status | ESakal

अनेक प्रश्न

मात्र, आता या कंपनीचे मालक कोण? आता ही कंपनी काय करते? असा प्रश्न तुम्हाला पडला आहे का?

East India Company Current Status | ESakal

सध्या कंपनी काय करते?

जगातील कोणते देश अजूनही या कंपनीच्या नियंत्रणाखाली आहेत? तुमच्या मनात निर्माण होणाऱ्या या प्रश्नांची सविस्तर आज आम्ही सांगणार आहोत.

East India Company Current Status | ESakal

स्थापना

ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना 31 डिसेंबर 1600 रोजी इंग्लंडमध्ये ट्रेडिंग कंपनी म्हणून झाली. याला ब्रिटीश राजवटीकडून व्यापाराचे विशेष अधिकार मिळाले होते.

East India Company Current Status | ESakal

प्रभाव वाढला

ज्यामध्ये प्रामुख्याने भारत आणि पूर्व आशियातील देशांचा समावेश होता. व्यापारासाठी आलेल्या या कंपनीचा लष्करी आणि राजकीय प्रभाव हळूहळू वाढू लागला.

East India Company Current Status | ESakal

भारतावर नियंत्रण

भारतात प्लासीच्या लढाईनंतर कंपनीने बंगालचा पूर्ण ताबा घेतला. हळूहळू ही प्रक्रिया संपूर्ण देशात वाढत गेली आणि एक वेळ अशी आली जेव्हा कंपनीने संपूर्ण भारतावर नियंत्रण मिळवले.

East India Company Current Status | ESakal

स्वातंत्र्याची मागणी

मात्र, ज्या गतीने व्याप वाढला त्याच गतीने स्वातंत्र्याची मागणीही वाढत गेली. त्यानंतर ब्रिटिश सरकारने ईस्ट इंडिया कंपनीकडून भारताची सत्ता काढून घेतली.

East India Company Current Status | ESakal

हक्क संपुष्टात

याचा अर्थ ब्रिटीश सरकारने या कंपनीची राजकीय आणि लष्करी शक्ती संपवली. सध्याच्या काळाबद्दल बोलायचे झाले तर 200 वर्षे भारतावर राज्य करणाऱ्या या कंपनीचे हक्क 1874 मध्ये पूर्णपणे संपुष्टात आले.

East India Company Current Status | ESakal

संजीव मेहता

131 वर्षांनी संजीव मेहता यांनी ही कंपनी विकत घेतली. 2005 मध्ये ही कंपनी विकत घेतल्यानंतर त्यांनी कंपनीला लक्झरी चहा, कॉफी आणि खाद्यपदार्थांकडे वळवले.

East India Company Current Status | ESakal

लक्झरी गिफ्ट

आज ही कंपनी लक्झरी गिफ्ट आणि लक्सरहॅम चहा, कॉफे बनवते. याशिवाय लक्झरी होमवेअरसह इतर अनेक प्रकारची पेये कंपनीकडून तयार केली जातात.

East India Company Current Status | ESakal

सिंगापूरमध्ये भारतीय मसाल्यांवर बंदी, काय आहे कारण?

indian spices ban on singapore | ESakal
येथे क्लिक करा