वाजपेयींचे सरकार 1 मतानं पडलं, तेव्हा कोणी त्यांच्या विरोधात मतदान केलं होतं?

कार्तिक पुजारी

NDA

१९९९ मध्ये एप्रिल महिन्यापर्यंत देशात राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे सरकार होते.

atal bihari Vajpayee

वाजपेयी

दुसर्‍यांदा पंतप्रधान झालेले अटल बिहारी वाजपेयी यांचे सरकार येऊन फक्त १३ महिने झाले होते. त्यानंतर एनडीए सरकारविरोधात अविश्वास प्रस्ताव आणण्यात आला होता.

atal bihari Vajpayee

मतदान

लोकसभेत मतदान झालं आणि फक्त १ मताने वाजपेयी यांचे सरकार पडले होते.सरकार पडण्याचं सर्व खापर गिरिधर गमांग यांच्यावर पडलं होतं

atal bihari Vajpayee

काँग्रेस

१९९८ मध्ये ममांग काँग्रेसच्या तिकीटावर खासदार झाले होते. पण, १९९९ मध्ये ओडिशाच्या विधानसभेत विजय झाल्यानंतर त्यांना काँग्रेसने मुख्यमंत्री बनवलं.

atal bihari Vajpayee

राजीनामा

नियमानुसार त्यांनी लोकसभेच्या सदस्यत्वाचा राजीनामा द्यायला हवा होता. पण, त्यांनी तसं केलं नाही.

atal bihari Vajpayee

गमांग

टीडीपीचे तत्कालीन लोकसभा अध्यक्ष बालयोगी यांनी गमांग यांनी मत द्यावं की देऊ नये हे त्यांच्या विवेक बुद्धीवर सोडलं होतं.

atal bihari Vajpayee

टीडीपी

बालयोगी यांनी गमांग यांना मतदानाचा अधिकार दिला नसता तर चित्र वेगळं असतं. त्यामुळेच टीडीपीला पुन्हा लोकसभा अध्यक्षपद देण्यास भाजप तयार नाही.

atal bihari Vajpayee

किंगमेकरच्या भूमिकेत असलेल्या चंद्राबाबूबद्दल या गोष्टी माहिती आहेत का?

chandrababu naidu