मुंबईकर नेहमी घाईतच का असतात? हे आहे कारण!

Apurva Kulkarni

लोकलची धावपळ

मुंबईकरांचं आयुष्य लोकल ट्रेनच्या वेळांवर अवलंबून असतं. ट्रेन चुकली, म्हणजे उशीर निश्चित! असल्याने ते धावपळीत जीवन जगतात.

Why Mumbaikars are always in a hurry | esakal

वेळेची किंमत

मुंबईत प्रत्येक मिनिट महत्त्वाचं असतं. एक लोकल चुकली की वेळ म्हणजे पैसा दोंन्हीवरही परिणाम होतो.

Why Mumbaikars are always in a hurry | esakal

स्पर्धात्मक जीवनशैली

नोकरी, व्यवसाय, शिक्षण… प्रत्येक क्षेत्रात स्पर्धा तगडी आहे. त्यामुळे पुढे जाण्यासाठी धावणं मुंबईकरांचा भाग आहे.

Why Mumbaikars are always in a hurry | esakal

वाहतूक कोंडी

मुंबईतील ट्राफिक टाळण्यासाठी अनेक लोक लवकर निघतात आणि वेळेत पोहोचण्यासाठी गर्दीतून प्रवास करतात.

Why Mumbaikars are always in a hurry | esakal

'टाईम इज मनी' हे मुंबईचं ब्रीदवाक्य

मुंबईत वेळ वाया घालवणं म्हणजे संधी गमावणं. म्हणूनच मुंबईकर सतत घाईत असतो.

Why Mumbaikars are always in a hurry | esakal

वेळेचं गणित

मुंबईकर वेळेला फार महत्त्व देतात. वेळेत ऑफिसमध्ये पोहचण्यासाठी कधी-कधी धोकादायक वाहतूक करतात.

Why Mumbaikars are always in a hurry | esakal

मेंदूला 'फास्ट फॉरवर्ड' मोड

मुंबईकरांची मानसिकता ही फास्ट काम करण्याची आहे. झपाट्याने निर्णय घेण्याची आणि जलद हालचाली करण्यात मुंबईकर पुढे असतात.

Why Mumbaikars are always in a hurry | esakal

ऑफिसची वेळ, धावपळ

कॉर्पोरेट जगतात वेळ पाळणं अत्यंत महत्त्वाचं आहे. त्यामुळे सगळे नेहमी मुंबईकर गर्दीतही प्रवास करतात.

Why Mumbaikars are always in a hurry | esakal

गर्दी जास्त

मुंबईमध्ये बस, मेट्रो, ट्रेन सगळीकडे गर्दी असते. वेळ वाचवण्यासाठी आणि वेळेत पोहचण्यासाठी मुंबईकर गर्दीतही प्रवास सुरुच ठेवतात.

Why Mumbaikars are always in a hurry | esakal

Railway Travel Tips: जीवघेणा धोका टाळा, रेल्वे प्रवासात 'या' काळजी घ्या

How to travel safely by train in India | Sakal
हे ही पहा...