Tue, Sept 26, 2023
हरि सखाराम गोखले (१८९४ ते १९६२) पुण्यात अध्यापनाचे कार्य करीत. सन १९६१ साली त्यांचा 'शुद्ध लेखन, शुद्ध मुद्रण शब्दकोश' दी पुना प्रेस ओन
भालचंद्र राजाराम लोवलेकर (१९११-१९४५) यांचे मूळगांव कोकणातील संगमेश्वर तालुक्यातील लोवले होय. पण कवीचे पराक्रमी पूर्वज कोणे एके काळी मध्
नागोराव घनःश्याम अर्थात ना. घ. देशपांडे (१९०९ - २०००) यांचा जन्म नागपंचमीचा होता. म्हणून त्यांचे नाव नागोराव ठेवण्यात आले. त्यांचे मूळ
दामोदर अच्युत कारे (१९०९ ते १९८५) यांचा जन्म गोव्यातील काकोडचा. ते तीन वर्षांचे असतानाच त्यांची आई तर वयाच्या चौदाव्या वर्षी त्यांचे वड
गजानन लक्ष्मण अर्थात ग. ल. ठोकळांचा ( १९०९ - १९८४) जन्म नगर जिल्ह्यातील कामरगांवचा होता. मराठी साहित्य विश्वात ठोकळ मूलतः कथा-कादंबरीका
रामचंद्र अनंत काळेले (१९०७- १९८१) हे इंदूरचे राजकवी होते. त्यांचे घराणे मूळचे जुन्नर येथील. पण, कवीचे वडील कामधंद्यानिमित्त मध्य भारतात