Fri, March 24, 2023
दिवाळीत जसं गाय-वासरांना पूजलं जातं, तसं वर्षभर शेतकऱ्यांसोबत राबणाऱ्या बैलांप्रति कृतज्ञता व्यक्त करण्याचा एक दिवस असतो, तो म्हणजे बैल
आजकाल नवनवीन ठिकाणं शोधून वर्षाविहारासाठी जाणं हा जणू ट्रेंडच झालाय. पावसाळ्यात आपल्याला धबधब्यांचं विशेष आकर्षण असतं, अशा महाराष्ट्रात
शंभर लोकांमध्ये किमान वीस एक लोक शाकाहारी असतील, तर त्यात नवल वाटावं, असं काहीच नाही. पण, इथे एक-दोन माणसंच नव्हे तर आख्खं गावचं शाकाह
कधीकाळी फक्त जळगाव, धुळे, नंदुरबार व नाशिक या जिल्ह्यांसाठी मर्यादित असलेली अहिराणी गाणी आता राज्यभर वाजू लागली आहेत. अहिराणी गाण्यांमध
राज्यात आजघडीला एकूण २७ महापालिका आहेत. त्यात आता नव्या २८ व्या इचलकरंजी महापालिकेची भर पडणार आहे. तशी अधिसूचना राज्याच्या नगरविकास विभ
प्रत्येक गोष्टींबद्दल आपल्याला अप्रूप असेलच असं नाही. पण, काही गोष्टींच्या शोधाबद्दल, तसंच त्याच मूळ जाणून घेण्याबाबत आपल्या मनात नेहमी