Wed, May 25, 2022
अण्णाजी गेल्यानंतर परिवाराला दुभंगण्यापासून वाचवण्याचे काम अण्णाजींच्या आईने केले; मात्र तरीही सख्खे आणि सावत्र अशा वादाच्या ठिणग्यांनी
विज्ञान की अध्यात्म, हा प्रश्न आपल्याला साऱ्याच काळात पडत आलेला आहे. अध्यात्म हे आस्तिकांचे विज्ञान असते आणि विज्ञान हे नास्तिकांचे अध्
अश्रूंचे संदर्भ कळायला नुसते डोळे असून चालत नाही, नजरही असावी लागते. पाहणे आणि दर्शन घेणे, दिसणे आणि जाणवणे यात बरेच अंतर असते. हे अंतर
वसंताचा हेतू नवनिर्मिती असला, तरी वसंताच्या दुर्गुणाचेही कौतुक होते. याचे फार वाईट वाटते ग्रीष्माला. यात या ग्रीष्माचा दोष नाही. कुठलाह
तो अनाथ आहे. सत्य तसे अनाथच असते. सत्याचे पालकत्व कुणालाच पत्करता येत नाही. त्याचे निर्वहन करणे तसे कठीणच असते. सत्याचे पालकत्व स्वीकार