Tue, August 16, 2022
लोकसभेत सर्वपक्षीय लोकप्रतिनिधींनी हवामानबदल, निसर्ग- पर्यावरणाबाबत गेल्या काही वर्षांत तुटपुंजे प्रश्न विचारले. सभागृहातील कामकाजाच्या
पस्तीस लाख टन प्लॅस्टिक कचरा आपण भारतीय प्रतिवर्षी निर्माण करतो आणि हे प्रमाण गेल्या पाच वर्षांमध्ये प्रतिव्यक्ती दुपटीने वाढले आहे. ना
दावोस आर्थिक परिषदेत नुकत्याच काही घोषणा झाल्या. त्यात ‘मायक्रोसॉफ्ट’चे डाटा सेंटर पुण्यात येऊ घातले आहे, या बातमीने लक्ष वेधून घेतले.
ध्वनिप्रदूषणासारख्या समस्या अक्राळविक्राळ होऊ लागल्या आहेत. सुरक्षित आवाजाची मानके बासनात गुंडाळली जात आहेत. गोंगाटामुळे दोन अब्ज लोक
संयुक्त राष्ट्रसंघाचा पर्यावरणाबाबतचा अहवाल ध्वनीप्रदूषण, वनवणवे यांचे वाढते प्रमाण आणि त्यामुळे होणारे परिणाम प्रकर्षाने मांडत आहे. त्
आपल्याला अनेक नैसर्गिक सेवा आणि भांडवल मोफत पुरवत असलेला, आपले जीवनमान स्वस्ताईचे ठेवणारा पर्यावरणाचा जैविक भाग, म्हणजेच निसर्ग, सृष्टि