Mon, June 5, 2023
आयुष्यात आलेली संकटे कितीही कठीण असले तरी आत्मविश्वासाने ते नक्कीच परतवू शकतो, या सकारात्मक विचारांवर वाटचाल सुरू होती. परिस्थितीमुळे श
जगण्याची लढाई लढताना संकटांना सामोरे जाणे आता नित्याचेच झाले होते. अभ्यासात हुशार असूनही केवळ परिस्थितीमुळे सातवीतच शिक्षण सुटले. सासरी
मिळालेला जन्म सार्थकी लावण्यासाठी प्रत्येकाचीच धडपड सुरू असते. मात्र कधी कधी परिस्थिती प्रतिकूल असल्याने त्यातून मार्ग काढणे अवघड होऊन
जगण्याची इच्छा प्रत्येक माणसाला प्रबळ बनवत असते. परिस्थिती कितीही कठीण असली तरी प्रबळ इच्छाशक्तीच्या जोरावर त्यावर सहज मात करू शकतो. या
संकटं मुळातच आपली परीक्षा घेण्यासाठीच येत असतात. मात्र संकटांना संधी मानून आयुष्याकडे बघण्याचा दृष्टिकोन तिनं बदलला. रोजीरोटीच्या लढाईन
नाशिक : खेळण्या-बागडण्याच्या वयातच जगाशी काहीही संपर्क नसलेल्या पठाडे कुटुंबातील वैभवच्या आई-वडिलांचं छत्रच नियतीनं हिरावून नेलं. जवळचं