India Pakistan : सीमाभागातील शेकडो कुटुंबांवर भीतीचे सावट! पाककडून गोळीबार सुरूच; कुपवाडा, बारामुल्ला जिल्ह्यांत घरांची हानी

Border Villages Kashmir : उत्तर काश्मीरमधील कुपवाडा व बारामुल्ला जिल्ह्यांत नियंत्रण रेषेवरून पाककडून सुरू असलेल्या गोळीबारामुळे २० घरे उद्ध्वस्त झाली असून शेकडो कुटुंबांवर भीतीचे सावट आहे. काही शाळा, दुकानांनाही नुकसान झाले आहे.
India Pakistan
India Pakistansakal
Updated on

श्रीनगर : भारतीय लष्कराने ‘ऑपरेशन सिंदूर’ सुरू केल्यानंतर सीमेपलीकडून झालेल्या तीव्र गोळीबारामुळे उत्तर काश्मीरमधील कुपवाडा येथील तंगधर आणि बारामुल्ला जिल्ह्यातील उरी या सीमेवरील भागात मोठ्या प्रमाणात हानी झाली आहे. यामुळे शेकडो कुटुंबे भीतीच्या सावटाखाली आहेत.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com