नवी दिल्ली - कोरोनाच्या उद्रेकामुळे संकटात सापडलेल्या अर्थव्यवस्थेला चालना देण्याच्या उद्देशाने देशातील अनेक राज्यांनी कामगार कायद्यामध्ये सुधारणा केल्या आहेत.
अधिक गुंतवणुकीला आकर्षित करण्यासाठी हा निर्णय फायद्याचा ठरू शकतो, असा त्यामागे कयास आहे. मध्य प्रदेश सरकारने कामगार कायद्यांमध्ये अधिक शिथिलता आणण्याची घोषणा केली आहे. त्या पाठोपाठ आता उत्तर प्रदेश सरकारनेही कामगार कायद्यांमध्ये मोठ्या सुधारणा केल्या आहेत. पुढील तीन वर्षे उद्योगांना कामगार कायद्यांमधून जवळजवळ मोकळीक देण्याचे पाऊल उत्तर प्रदेशातील योगी आदित्यनाथ यांच्या सरकारने टाकले आहे.
मध्य प्रदेश
महाराष्ट्र
विविध कामगार कायद्यांच्या अंतर्गत सादर करावे लागणारे परतावे वर्षात एकदाच सादर करण्याची दुकाने, कारखान्यांना सूट
उत्तर प्रदेश
केरळ
वर्षभरात सर्व औपचारिकता पूर्ण करण्याची तयारी असल्यास अर्ज केल्यानंतर आठ दिवसांत औद्योगिक परवाना देणार
राजस्थान
पंजाब, हिमाचल, गुजरात
कामाचे तास प्रतिदिन १२ आणि प्रतिआठवडा ७२ करण्यासाठी कंपनी कायद्यांमध्ये दुरुस्ती करण्यात आली. आधी हेच प्रमाण अनुक्रमे ८ आणि ४८ असे होते.
या कायद्यांमध्ये सुधारणा...
या कायद्यांमध्ये बदल नाही
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.