57 मुस्लिम देशांच्या प्रतिनिधींसमोर पाकला खडसावणारी वाघीण

Sushma Swaraj
Sushma Swaraj

पुणे : जगभरातील 57 मुस्लिम देशांच्या अबूधाबी येथील ऑर्गनायजेशन ऑफ इस्लामिक को ऑपरेशनमध्ये (OIC)  निवेदन दिले होते. त्यावेळी स्वराज यांनी दहशतवादाचा उल्लेख करत, दहशतवाद पोसणाऱ्या देशांना चांगलंच फटकारले होते. त्यामुळे स्वराज यांचे भरभरून कौतुक झाले होते.

यावेळी स्वराज म्हणाल्या, "भारत हा महात्मा गांधींचा देश आहे, भरता प्रत्येक धर्माचा आदर राखला जातो, भारतात प्रत्येक प्रार्थना ही शांतीनेच संपते, असं म्हणत त्यांनी पाकिस्तानचे नाव न घेता पाकिस्तानलाही खडसावलं होतं. त्यामुळे ती स्वराज यांची परिषद चानागलीच गाजली होती.

पाकिस्तानचं नाव न घेता सुषमा स्वराज यांनी पाकवर हल्ला चढवला होता. दहशतवाद अनेकांचं आयुष्य उद्ध्वस्त करत आहे. आमची लढाई कोणत्याही धर्माविरोधात नाही, तर आमची लढाई दहशतवादाविरोधात आहे. दहशतवादाने आज प्रत्येक देश त्रस्त आहे. मात्र भारताने दहशतवादाचं भयानक रुप पाहिलं आहे”, असं सुषमा स्वराज यांनी सांगितले होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com