Latest & Breaking Marathi Headlines News | Headlines from Maharashtra, Mumbai & Pune | अग्रलेख at eSakal | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Editorial Articles News

maldives
आपत्तीप्रसंगी भारतच मदतीला येऊ शकतो, याची जाणीव करून देत भारताने मालदीवमधील आपले हितसंबंध जपण्यासाठी प्रयत्नशील राहिले पाहिजे.साधारण दशकभरापासून आणि त्यातही चीनने हिंद-प्रशांत महासागर क्षेत्रात पाय पसरवायला सुरूवात केल्यापासून जागतिक घटना-घडामोडींचा केंद्रबिंदू या क्षेत्राकडे सरकला आहे. दक्षिण चीनी समुद्रात चीनने कृत्रिम बेटाच्या निर्मितीद्वारे आपले सागरी वर्चस्व हिंद
ms swaminathan
हरितक्रांतीद्वारे स्वामीनाथन यांनी देशाला अन्नधान्य उत्पादनात स्वयंपूर्णता दिली. आता हवामानबदलाने शेतीसमोर निर्माण होणाऱ्या आव्हानांना
s jaishankar
जयशंकर यांचा रोख केवळ कॅनडा नव्हे तर चीन व पाकिस्तानकडेही होता. त्याहीपेक्षा महत्त्वाचे म्हणजे अमेरिकेच्या धोरणालाही त्यांनी लक्ष्य केल
Narendra Modi
प्रस्थापितविरोधी जनभावनेचा मुद्दा आपल्या विरोधात जाऊ नये, यादृष्टीने भारतीय जनता पक्ष रणनीती आखताना दिसत आहे. मोदींचे भाषण हे त्याचे एक
NPAs
कर्जाच्या वसुलीसाठी नियम आणि कायद्याची वेसण परिणामकारक करायलाच हवी, पण तेवढेच पुरेसे नाही. त्याच्या अंमलबजावणीसाठी प्रबळ राजकीय इच्छाशक
Mikes
एखाद्या घटकाशी संवादच थांबवणे, हा विरोधी आघाडीचा पवित्रा लोकशाहीशी सुसंगत नाही. रणनीती म्हणूनही तो योग्य वाटत नाही. संवादाचे पूल तुटायल
Manoj Jarange
आरक्षणाबाबतची कोंडी फोडण्यासाठी आतापर्यंत नेमलेले आयोग, समित्या यांच्या कामकाजातील त्रुटी आणि उणीवा लक्षात घेऊन भविष्यातील उपाययोजनांची
MORE NEWS
Share market
editorial-articles
शेअर बाजारातील तेजी सध्याच्या मूल्यांकनाशी सुसंगत आहे, की अवाजवी आहे, हे तपासायला हवे. अतिधाडस न करता दूरगामी विचार करूनच गुंतवणूक केली पाहिजे.गुंतवणुकीचे पर्याय काळानुसार झपाट्याने बदलत असल्याने मध्यमवर्गीयच नव्हे तर कनिष्ठ मध्यमवर्गीय लोकही मोठ्या प्रमाणावर शेअर बाजाराकडे वळत आहेत. आजच्य
गुंतवणुकीचे पर्याय काळानुसार झपाट्याने बदलत असल्याने मध्यमवर्गीयच नव्हे तर कनिष्ठ मध्यमवर्गीय लोकही मोठ्या प्रमाणावर शेअर बाजाराकडे वळत आहेत.
MORE NEWS
India and Saudi Arebia
editorial-articles
बदलत्या भूराजकीय स्थितीचा वेध घेत भारताने सौदी अरेबियाशी मैत्री घट्ट करण्याच्या दिशेने पावले टाकली आहेत.साऱ्या जगावर एखाद-दुसऱ्या सत्तेचे वर्चस्व असण्याची स्थिती बदलायला हवी, या उद्दिष्टाचा उच्‍चार अलीकडे वारंवार होत असला तरी अशी बहुध्रुवीय रचना येणे ही सोपी गोष्ट नाही. त्यासाठी सर्व पातळ्
बदलत्या भूराजकीय स्थितीचा वेध घेत भारताने सौदी अरेबियाशी मैत्री घट्ट करण्याच्या दिशेने पावले टाकली आहेत.
MORE NEWS
g-20 conference
editorial-articles
सर्वच संकटांचे वैश्विक स्वरूप ‘मानवते’ची कसोटी पाहात असताना विविध देशांकडून संकुचित कुंपणे किती ओलांडली जाणार, यावर बरेच काही अवलंबून असेल.अयं निजः परो वेति गणना लघुचेतसाम्।उदारचरितानां तु वसुधैवकुटुम्बकम्॥
सर्वच संकटांचे वैश्विक स्वरूप ‘मानवते’ची कसोटी पाहात असताना विविध देशांकडून संकुचित कुंपणे किती ओलांडली जाणार, यावर बरेच काही अवलंबून असेल.
MORE NEWS
birmingham
editorial-articles
स्थानिक स्वराज्य संस्थांना बळकटी देण्याच्या घोषणा फक्त होतात. पण प्रत्यक्ष स्थिती नेमकी त्याच्याशी विसंगत आहे. आर्थिक गणित कोलमडू लागले की ही परिस्थिती आणखी बिकट बनते.ज्याच्या साम्राज्यावरुन सूर्य कधीही मावळत नव्हता, त्या साहेबाच्या इंग्लंडातली बर्मिंगहॅमची नगरपरिषद नुकतीच दिवाळखोरीत निघाल
बर्मिंगहॅम हे ब्रिटनमधले दुसऱ्या क्रमांकाचे मोठे शहर. इथली नगरपालिका मजूर पक्षाच्या ताब्यात आहे. एकेकाळच्या संपन्न व ऐतिहासिक शहरातील अत्यावश्यक सेवांसाठीही नगरपालिकेकडे पैसा उरलेला नाही.
MORE NEWS
Parliament
editorial-articles
काहीही झाले तरी माध्यमझोत सरकारी पुढाकारावरच केंद्रित झाला पाहिजे, याच्या यशस्वी व्यवस्थापनावर मोदी सरकारचा नेहेमीच कटाक्ष राहिला आहे.विरोधकांनाच नव्हे तर अनेकदा जनतेलाही काही बाबतीत संभ्रमात राहू द्यायचे आणि सगळे चकित होतील, अशा घोषणा ऐनवेळी करायच्या, ही नरेंद्र मोदी सरकारची शैली आता सगळ
मुंबईत ‘इंडिया’ या विरोधकांच्या बैठकीतील निर्णयाने राजकीय चर्चा झडत असतानाच मोदी सरकारने येत्या १८ ते २२ सप्टेंबर दरम्यान संसदेच्या खास अधिवेशनाची घोषणा केली.
MORE NEWS
Constitution of India
editorial-articles
काही गोष्टींचे पावित्र्य जपणे अनिवार्य असते. त्यांना संकुचित राजकारणाचा गंज चढता कामा नये, एवढे भान सर्वांनीच ठेवायला हवे.व्हॉट इज इन द नेम? नावात काय आहे?... गुलाबाला दुसऱ्या कुठल्या नावाने ओळखले तर त्याचा सुगंध कमीजास्त होईल का?,’ असा सवाल विख्यात नाटककार विल्यम शेक्सपीअरने आपल्या ‘रोमिओ
काही गोष्टींचे पावित्र्य जपणे अनिवार्य असते. त्यांना संकुचित राजकारणाचा गंज चढता कामा नये, एवढे भान सर्वांनीच ठेवायला हवे.
MORE NEWS
udhayanidhi stalin with cm mk stalin
editorial-articles
उदयनिधी स्टॅलिन यांच्या ‘सनातन धर्मा’वरील वादग्रस्त विधानाला किती महत्त्व द्यायचे? ध्रुवीकरणाच्या राजकारणाला ते खाद्य पुरवणारे असल्याने याविषयीचे तारतम्य हरवलेले दिसते. एखादा संकल्प डोळ्यासमोर ठेवून त्या सकारात्मक कार्यासाठी काही लोक एकत्र जमले असावेत, त्यांची शांतपणे आपसात चर्चा सुरू असाव
तमिळनाडूचे मुख्यमंत्री स्टॅलिन यांचे पुत्र उदयनिधी यांनी एका पुस्तक प्रकाशनाच्या कार्यक्रमात बोलताना ‘सनातन धर्मा’वर झोड उठविणारे वक्तव्य केले.
MORE NEWS
India Aghadi Meeting
editorial-articles
सध्या दिसणाऱ्या विरोधकांच्या आशादायक एकजुटीतल्या सांदीफटी बुजवण्यात यश आले, तरच पुढली प्रकाशवाट दिसू लागेल.मोदी सरकारच्या विरोधात उभ्या राहिलेल्या ‘इंडिया’ आघाडीच्या मुंबईतील तिसऱ्या बैठकीनंतर त्यांच्या एकजुटीला काहीएक आकार-उकार येऊ लागल्याचे जे चित्र निर्माण होत आहे, ते लोकशाहीच्या दृष्टी
मोदी सरकारच्या विरोधात उभ्या राहिलेल्या ‘इंडिया’ आघाडीच्या मुंबईतील तिसऱ्या बैठकीनंतर त्यांच्या एकजुटीला काहीएक आकार-उकार येऊ लागल्याचे जे चित्र निर्माण होत आहे.
MORE NEWS
Chin and Indian Army
editorial-articles
जागतिक राजकारणात भारताचे खच्चीकरण करणे आणि भारताला प्रादेशिक वादात गुंतवून ठेवणे हे चीनचे डावपेच आहेत.डझनापेक्षा अधिक शेजारी देशांशी सीमावाद असलेला चीन हा जगातील एकमेव देश आहे. दक्षिण आफ्रिकेतील ‘ब्रिक्स’ देशांच्या बैठकीत पंतप्रधान भारताचे नरेंद्र मोदी आणि चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांच्यात
जागतिक राजकारणात भारताचे खच्चीकरण करणे आणि भारताला प्रादेशिक वादात गुंतवून ठेवणे हे चीनचे डावपेच आहेत.
MORE NEWS
Gas Cylinder
editorial-articles
कोणतीही निवडणूक जवळ आली की, राजकीय फायद्यासाठी अर्थकारणाचा साधन म्हणून वापर केला जातो. तो परिपाठ अद्यापही चालूच आहे.स्वयंपाकाच्या गॅस सिलिंडरचे दर दोनशे रुपयांनी स्वस्त होणे, हा सर्वसामान्य जनतेसाठी एक दिलासा देणारा निर्णय ठरेल, यात शंका नाही. वस्तू आणि सेवांचे दर सतत वाढते राहणार, हेच गेल
स्वयंपाकाच्या गॅस सिलिंडरचे दर दोनशे रुपयांनी स्वस्त होणे, हा सर्वसामान्य जनतेसाठी एक दिलासा देणारा निर्णय ठरेल, यात शंका नाही.
MORE NEWS
school student
editorial-articles
समाजात काही ठिकाणी पसरलेल्या विखाराची लागण शाळांमधून होणार असेल तर ते चिंताजनक आहे. शाळा समाज घडवण्याचे माध्यम असते की बिघडवण्याचे असाच मूलभूत प्रश्न समोर यावा, अशा अनेक घटना देशात घडल्या आहेत. मने मुक्त करते, व्यक्तिमत्व घडवते, ते शिक्षण असे म्हटले जाते. त्याऐवजी समाजात काही ठिकाणी पसरले
शाळा समाज घडवण्याचे माध्यम असते की बिघडवण्याचे असाच मूलभूत प्रश्न समोर यावा, अशा अनेक घटना देशात घडल्या आहेत.
MORE NEWS
book
editorial-articles
चित्रपटाचा आशय बदलू लागला असून ग्लॅमर आणि आशयघनता या दोन्ही घटकांनी हातमिळवणी केल्याचे हे लक्षण मानायला हवे.भारतीय चित्रपटांमधला आशय किती विविध अंगांनी-रंगांनी बदलत चालला आहे, याचे प्रतिबिंब यंदाच्या ६९ व्या राष्ट्रीय पुरस्कारांच्या मानकऱ्यांच्या यादीवर एक नजर टाकली, तरीही समजते. मराठी चित
भारतात हिंदीसह अनेक भाषांमध्ये चित्रपटांची निर्मिती होत असते. त्यात दाक्षिणात्य चित्रपट असतात, तसेच बंगाली, गुजराती, आसामी किंवा मराठीही असतात.
MORE NEWS
Wrestling Competition
editorial-articles
खेळाच्या मैदानाचा राजकारणाचा आखाडा झाला की, त्याची काय किंमत चुकवावी लागते, हे भारतीय कुस्ती महासंघाच्या निलंबनाने दिसून आले आहे. खेळामध्ये राजकारण शिरले की त्याचा खेळखंडोबा होतो, हा प्रकार आता आपल्या क्रीडाक्षेत्रात रूढ झाला आहे. त्यामुळे गुणी, होतकरू, कर्तृत्ववान खेळाडूंना त्याची किंमत म
खेळाच्या मैदानाचा राजकारणाचा आखाडा झाला की, त्याची काय किंमत चुकवावी लागते, हे भारतीय कुस्ती महासंघाच्या निलंबनाने दिसून आले आहे.
MORE NEWS
ISRO team
editorial-articles
चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरणारा भारत हा पहिलाच देश ठरला आहे. आपल्या अवकाश संशोधनाची वाटचाल अपयशाचे टप्पे-टोणपे खात विजयाकडे गेली आहे! जीवसृष्टीच्या मुळाशी जातानाच भविष्यात झेप घेण्याचा प्रयत्न भारत करतो आहे.‘भारत २००८पर्यंत चंद्रावर आपले यान पाठवेल. या मोहिमेचे नाव असेल चंद्रयान-१ ..’.
चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरणारा भारत हा पहिलाच देश ठरला आहे. आपल्या अवकाश संशोधनाची वाटचाल अपयशाचे टप्पे-टोणपे खात विजयाकडे गेली आहे!
MORE NEWS
Transport
editorial-articles
विधिमंडळाचे अधिवेशन न झाल्यास मणिपूरमध्ये घटनात्मक पेच निर्माण होऊ शकतो. त्याने सरकारचे अस्तित्व आणि जबाबदारीबाबत प्रश्‍न उपस्थित होतील.काट्याचा वेळीच काटा काढला नाही तर त्याचा नायटा होतो आणि परिस्थिती चिघळते, हे वास्तव आहे. गेली तीन-साडेतीन महिने अशांतता आणि हिंसाचाराने धगधगणाऱ्या मणिपूरब
विधिमंडळाचे अधिवेशन न झाल्यास मणिपूरमध्ये घटनात्मक पेच निर्माण होऊ शकतो. त्याने सरकारचे अस्तित्व आणि जबाबदारीबाबत प्रश्‍न उपस्थित होतील.
MORE NEWS
Student Stress
editorial-articles
विद्यार्थ्यांची एखादी संधी हुकली तरी जगण्याच्या अनेक संधी ठिकठिकाणी असल्याची जाणीव करून देणे त्यासंबंधी विश्वास निर्माण करणे आवश्यक आहे. आपले अपत्य डॉक्टर किंवा इंजिनियर झाले की, जीवनाचे सार्थक झाले, ही भावना आपल्या समाजात खोलवर रुजलेली आहे. विशेषतः आयआयटी, एनआयटी, एम्स किंवा नाणावलेल्या व
आपले अपत्य डॉक्टर किंवा इंजिनियर झाले की, जीवनाचे सार्थक झाले, ही भावना आपल्या समाजात खोलवर रुजलेली आहे.
MORE NEWS
Handbook
editorial-articles
सर्वोच्च न्यायालयाने काटेकोर शब्दयोजनेसंदर्भात तयार केलेली मार्गदर्शक पुस्तिका दिशादर्शक आहे.दैनंदिन व्यवहारात जे शब्द, वाक्प्रचार वापरले जातात, त्यांच्यावर बऱ्याचदा पूर्वग्रहांचा प्रभाव असतो. काही साचेबद्ध प्रतिमा मनात रुतून बसलेल्या असतात. संवाद व्यवहारांत, संभाषणात त्याचे प्रतिबिंब उमटल
दैनंदिन व्यवहारात जे शब्द, वाक्प्रचार वापरले जातात, त्यांच्यावर बऱ्याचदा पूर्वग्रहांचा प्रभाव असतो. काही साचेबद्ध प्रतिमा मनात रुतून बसलेल्या असतात.
MORE NEWS
Chin
editorial-articles
चीनमधील अर्थकोंडी केवळ त्या देशासाठी नव्हे तर जगासाठीही चिंतेचा विषय बनला आहे.उत्पादनकेंद्री निर्यातप्रधान प्रारूपाच्या आधारे आर्थिक आघाडीवर अतिशय वेगाने वाटचाल करीत जगाला स्तिमित करणाऱ्या आणि आक्रमक राजनैतिक-सामरिक धोरणे आखून छोट्या शेजाऱ्यांना भयभीतही करणाऱ्या चीनमधील परिस्थितीकडे सगळ्या
चीनमधील अर्थकोंडी केवळ त्या देशासाठी नव्हे तर जगासाठीही चिंतेचा विषय बनला आहे.
MORE NEWS
Hands
editorial-articles
समाजातून जर सौहार्दाचा, सलोख्याचा सकारात्मक आवाज अधिक सामर्थ्यानिशी प्रकट झाला, तर राजकारण्यांना, विशेषतः सत्ताधाऱ्यांना त्याची दखल घ्यावीच लागेल.परस्परांतील अविश्वासाची, दुराव्याची भावना जेव्हा पराकोटीच्या द्वेषापर्यंत जाते, तेव्हा काय घडते, हे दंगलींसारख्या घटनांतून समोर येते. अशावेळी या
समाजातून जर सौहार्दाचा, सलोख्याचा सकारात्मक आवाज अधिक सामर्थ्यानिशी प्रकट झाला, तर राजकारण्यांना, विशेषतः सत्ताधाऱ्यांना त्याची दखल घ्यावीच लागेल.
MORE NEWS
Parliament
editorial-articles
मोदी सरकारच्या विरोधातील अविश्वास ठरावावरील तीन दिवस झालेली ही चर्चा प्रामुख्याने आगामी लोकसभा निवडणुकीच्या लढाईची रंगीत तालीमच वाटली. पंतप्रधानांच्या भाषणातील बहुतांश भाग विरोधी आघाडीची खिल्ली उडवण्यात खर्च झाला, तर प्रभावी मुद्दे मांडून सरकारला कोंडीत पकडण्यात विरोधकही अपयशी ठरले.
मोदी सरकारच्या विरोधातील अविश्वास ठरावावरील तीन दिवस झालेली ही चर्चा प्रामुख्याने आगामी लोकसभा निवडणुकीच्या लढाईची रंगीत तालीमच वाटली.