Mumbai Goa National Highway : मुंबई-गोवा महामार्गात पुलांच्या कामात अडथळे, पावसाळ्यात वाहतूक कोंडीची मोठी समस्या; प्राधिकरणाचा दावा ठरणार फोल

National Highway Mumbai Goa : मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील पुलांची कामे अद्याप अपूर्ण असल्याने पावसाळ्यात मोठ्या वाहतूक कोंडीचा सामना करावा लागू शकतो. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या दाव्यांवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
Mumbai Goa National Highway constuction delay

Mumbai Goa National Highway constuction delay

esakal

Updated on

Mumbai Goa traffic jam bridge construction delay : मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणातील रखडलेल्या जिल्ह्यातील सात उड्डाणपुलांची आणि मोठ्या पुलांची कामे आता अंतिम टप्प्यात आली आहेत. चिपळूण शहरातील नवीन संरचनेच्या उड्डाणपुलाचे काम ९८.७ टक्के पूर्ण झाले आहे. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने पावसाळ्यापूर्वी किंवा पावसाळ्याच्या सुरुवातीलाच ही कामे पूर्ण करण्याचे नियोजन केल्याची माहिती दिली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com