Tue, August 16, 2022

राज्यात २०८७ नवीन रुग्णांचे निदान
राज्यात २०८७ नवीन रुग्णांचे निदान
Published on : 30 July 2022, 2:25 am
राज्यात आज २,०८७ नवीन कोरोना रुग्णांचे निदान
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ३० : शनिवारी (ता. ३०) राज्यात २,०८७ नवीन कोरोना रुग्णांचे निदान झाले आहे. शनिवारी २,२५९ रुग्ण बरे होऊन घरी गेले असून, राज्यात आजपर्यंत एकूण ७८,८४,४९५ कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९८.०० टक्के एवढे झाले आहे.
राज्यात शनिवारी ४ कोरोनाबाधित रुग्णाच्या मृत्यूची नोंद झालेली आहे. सध्या राज्यातील मृत्युदर १.८४ टक्के एवढा आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ८,३१,४७,०१५ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ८०,४५,६०६ (०९.६८ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत.
Web Title: Todays Latest Marathi News Mbi22b07851 Txt Mumbai
Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..