जामीन मिळाला; टांगती तलवार कायम! BNSची 'ही' 2 कलमे अल्लू अर्जुनवर पडणार भारी, शिक्षेचा कालावधी किती?

Allu Arjun Sections: अल्लू अर्जुनला अंतरिम जामीन मिळाला असला तरी त्याच्यावर टांगती तलवार कायम आहे. दोन कलमांमुळे तो अडचणीत येण्याची शक्यता आहे. तर पुढे शिक्षेलाही सामोरे जावे लागेल असं समोर आले आहे.
Allu Arjun Sections
Allu Arjun SectionsESakal
Updated on

'पुष्पा-2' या सुपरहिट चित्रपटाचा अभिनेता साऊथचा सुपरस्टार अल्लू अर्जुन याला पोलिसांनी त्याच्या घरातून अटक केली आहे. ४ डिसेंबर रोजी हैदराबादमध्ये पुष्पा-२ च्या प्रीमियरदरम्यान झालेल्या चेंगराचेंगरीत एका महिलेचा मृत्यू झाल्याप्रकरणी अल्लू अर्जुनला अटक करण्यात आली आहे. त्यानंतर त्याला १४ दिवसांची कोठडी सुनावण्यात आली आहे. त्यानंतर त्याने उच्च न्यायालयात धाव घेतली. यात अल्लू अंतरिम जामीन मंजूर करण्यात आला आहे. या प्रकरणी अल्लूला आता दिलासा मिळाला असला तरी त्याच्यावर धोक्याची घंटा कायम आहे. त्याला अंतरिम जामीन मंजूर करण्यात आला असल्याने त्याला पुन्हा कधीही अटक होऊ शकते. तर दुसरीकडे या प्रकरणात अल्लूवर अशी कलमे लावण्यात आली आहेत. ज्यामुळे तो अडचणीत येऊ शकतो.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com