प्रीमियम व्यासपीठ
..महासत्ता बनायचे तर गरज आहे सावरकरांचे हिंदुत्व समजून घेण्याची
जगावर राज्य करायला सगळे देश धडपड करीत आहेत. सगळ्याच देशांना महासत्ता व्हायचे असते; पण भारताला महासत्ता व्हायचे नाही, तर विश्वगुरू व्हायचे आहे
शरद पोंक्षे
रशिया, चीन वगैरे देश महासत्ता झाले, तर ते जगावर कंट्रोल ठेवतील; पण भारत विश्वगुरू बनून जगाला मार्गदर्शन करील. काय योग्य आणि काय अयोग्य, हे सांगणारा हिंदू धर्म आहे, म्हणून हिंदुत्व हेच राष्ट्रीयत्व आहे, हे सावरकर आयुष्यभर सांगत राहिले.