पुणे : सहकारनगरमधील पूरस्थितीचा मुद्दा आणि पूरग्रस्तांच्या भावना मांडताना नगरसेविका अश्विनी कदम रडू कोसळले. सोसायट्यांभोवतीच्या सीमा भिंती बांधून देण्याबाबतचे धोरण सर्वसाधारण सभेत मांडून, त्यावर एकत्रित निर्णय घेता येईल, असे महापालिकेच्या प्रभारी आयुक्त रूबल अगरवाल यांनी स्पष्ट केले.
'सकाळ'चे मोबाईल ऍप डाऊनलोड करा
शहरात पावसामुळे पावणेदोन महिन्यांपूर्वी ओढावलेलया पूरस्थितीवरून सर्वपक्षीय नगरसेविकांनी महापालिका प्रशासनाचया कारभारावर कोरडे ओढवले. या विषयावर ३२ नगरसेवकांनी भाषणे केली.
या पार्श्वभूमीवर प्रभारी आयुक्त रूबल अगरवाल यांनी कार्यवाहीबाबत खुलासा केला. पूरग्रस्त भागांतील जलवाहिन्या आणि ड्रेनेजलाईनसाठी दहा कोटी रूपयांची कामे करणार आहोत. नाल्यांवरील अतिक्रमणे काढण्याचा सूचना केल्या आहेत. सीमा भिंतीसाठी मोठा निधी हवा असल्याचेही सांगण्यात आले आहे.
आघाडीची उद्या बैठक; राष्ट्रवादीकडून चार तर काँग्रेसकडून सात नेते राहणार उपस्थित
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.