ज्याचा त्याचा विठ्ठल !

दिवाळीत एका लहानग्या मित्राकडून आलेल्या ई-मेलमधील पत्राच्या निमित्ताने, लेखक हरवत चाललेले पत्रलेखन आणि सोडून गेलेल्या प्रिय व्यक्तींच्या आठवणींची व्याकुळता यावर चिंतन करतात, तसेच दि. बा. मोकाशींची 'आमोद सुनासि आले' आणि 'दिठी', 'विहीर', 'अमृतानुभव' यांसारख्या कलाकृतींच्या आठवणी जागवून जीवन, स्मृती आणि विस्मृती या तत्त्वज्ञानावर भाष्य करतात.
Nostalgia and the Revival of Letter Writing

Nostalgia and the Revival of Letter Writing

Sakal

Updated on

गिरीश कुलकर्णी - writetogpk@gmail.com

परवा माझ्या एका लहानग्या मित्राने मला दिवाळीत पत्र पाठवलं. ई - मेलवरनं जरी पाठवलं असलं, तरी मजकुराचा घाट मात्र शाळेत शिकवलेल्या पत्राचाच होता. मायना, मजकूर अन् शेवट! पत्रलेखन नामे विस्मरणात गेलेल्या लोकव्यवहाराची आठवण जागवून या पत्रानं रमवलं वेळ, पण त्याच बरोबर मायेची पत्रं लिहिणारे बरेच जण सोडून गेले, ही जाणीव व्याकूळ करून गेली. मग त्या आपल्या गमावलेल्या माणसांच्या आठवणींनी सैरभैर होणं ओघानं आलंच.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com