Jayakumar Gore : औंधसह २१ गावांच्या पाणी योजनेला मान्यता; ग्रामविकासमंत्री जयकुमार गोरे यांची माहिती

Dahiwadi News : ‘गेल्या अनेक दिवसांपासून औंधसह सोळा गावांचा आणि आता २१ गावांचा पाण्याचा प्रश्न प्रलंबित होता. त्या पाण्यासंदर्भात अनेक वेळा आंदोलने झाली. अनेक नेत्यांनी आश्वासन दिली.
Jayakumar Gore
Jayakumar GoreSakal
Updated on

दहिवडी : चार- पाच दिवसांपूर्वी राज्यपालांकडून औंधसह २१ गावांच्या पाणी योजनेला मान्यता मिळाली आहे आणि नव्याने ही योजना महाराष्ट्र सरकारच्या मान्यतेसाठी आली आहे. राज्‍यपालांच्‍या मान्‍यतेचा या योजनेतला सगळ्यात अवघड आणि महत्त्वाचा टप्पा पार करण्‍यात आम्हाला यश आलंय, असे प्रतिपादन ग्रामविकासमंत्री जयकुमार गोरे यांनी केले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com