Read Latest & Breaking Agriculture Loss Marathi News. Get Trending & Top News Headlines on Agriculture Loss along with Photos, Videos and Marathi News Updates at Sakal
विजेबाबत ग्रामीण भागातील सर्वसामान्यांना न्याय मिळत नसेल तर यापुढे राज्यभर आंदोलन करणार असल्याचा इशारा पुरोगामी युवक संघटनेचे राज्य अध्यक्ष डॉ. बाबासाहेब देशमुख यांनी दिला.
प्रत्येक शेतकऱ्याने सर्रास उन्हाळी सोयाबीनची लागवड केली आहे. गत वर्षी उन्हाळ्यात मिळालेला उच्चांकी दर, पावसाळ्यात कृष्णानदीला आलेला पूर, अतिवृष्टीमुळे संपुर्ण पीक वाया गेले होते.
भारताच्या पूर्व व पश्चिम किनाऱ्याने एकूण ७५१६.५ किमी अंतर व्यापले आहे. भारत हा चक्रीवादळाच्या दृष्टीने जगातील सर्वात जास्त प्रभावित क्षेत्रांपैकी एक आहे.
वेबसाईटवर ब्राउझिंगचा अनुभव सर्वोत्तम असावा, यासाठी आम्ही कुकीजचा वापर करतो. कुकीजमुळे तुम्हाला तुमच्या आवडत्या मजकुराची शिफारस करता येते. आमचे गोपनीयता आणि कुकीजसंदर्भातील धोरण तुम्हाला मान्य आहे.