भारतदेशाला ज्ञानाची, संस्कारांची, युगानुयुगे मार्गदर्शन करणाऱ्या विचारसरणीची अतिशय समृद्ध परंपरा लाभलेली आहे. भारतीय दर्शनशास्त्रांपैकी एक शास्त्र बौद्धदर्शन होय.
रोहिणी नदीच्या पाण्यावरून शाक्य आणि कोलिय या गणराज्यामध्ये जो संघर्ष पेटला त्या संघर्षाचे रूपांतरण युद्धामध्ये होऊ नये यासठी सिद्धार्थ गौतमाने वयाच्या २९ व्या वर्षी ग्रहत्याग करून मानवी जीवनाचे सत्य काय ?
वेबसाईटवर ब्राउझिंगचा अनुभव सर्वोत्तम असावा, यासाठी आम्ही कुकीजचा वापर करतो. कुकीजमुळे तुम्हाला तुमच्या आवडत्या मजकुराची शिफारस करता येते. आमचे गोपनीयता आणि कुकीजसंदर्भातील धोरण तुम्हाला मान्य आहे.