काही किल्ल्यांच्या माथ्यावर विस्तीर्ण - उजाड पठारं, काही किल्ल्यांच्या उतारावर गच्च झाडी, तर काही किल्ले चहूबाजूंनी उघडेबोडके. पावसाळ्यात मात्र त्यांच्यावर हिरवाईचा देखणा साज चढतो.
२१ जून १६६०, हिंदवी स्वराज्यावर चालून आलेला, प्रती - औरंगजेब समजल्या जाणाऱ्या शाहिस्तेखानाच्या हजारोंच्या सैन्यानं पुण्याबरोबरच जवळच असलेल्या चाकणच्या भुईकोटालाही वेढा घातला होता.
वेबसाईटवर ब्राउझिंगचा अनुभव सर्वोत्तम असावा, यासाठी आम्ही कुकीजचा वापर करतो. कुकीजमुळे तुम्हाला तुमच्या आवडत्या मजकुराची शिफारस करता येते. आमचे गोपनीयता आणि कुकीजसंदर्भातील धोरण तुम्हाला मान्य आहे.