राज्यातील इयत्ता पाचवी, आठवी आणि दहावीच्या विद्यार्थ्यांचे गणित आणि विज्ञानाचा पाया कच्चा असल्याची धक्कादायक माहिती राष्ट्रीय उपलब्धी सर्वेक्षणातून(नॅशनल अचिव्हमेंट सर्व्हे- एनएएस) समोर आली आहे.
गणवेशाचे पैसे जिल्हा परिषदेला मिळून आता एक महिना होत आला, पण अजूनही ते पैसे शाळा व्यवस्थापन समित्यांना वितरीत झालेले नाहीत. त्यामुळे २० दिवसांत तीन लाख गणवेश कसे शिवायचे, असा प्रश्न समित्या विचारत आहेत.
वेबसाईटवर ब्राउझिंगचा अनुभव सर्वोत्तम असावा, यासाठी आम्ही कुकीजचा वापर करतो. कुकीजमुळे तुम्हाला तुमच्या आवडत्या मजकुराची शिफारस करता येते. आमचे गोपनीयता आणि कुकीजसंदर्भातील धोरण तुम्हाला मान्य आहे.