सध्या शेअर बाजार खूप अस्थिर आहे. अल्पबचत योजनांच्या व्याजदरांमध्ये अपेक्षित वाढ झालेली नाही. पुढे बाजाराचे काय होणार, हा सर्वसामान्य गुंतवणूकदारांपुढे यक्षप्रश्न आहे.
मोहोळ तालुक्यातील आष्टी येथे २० फेब्रुवारी १८१८ मध्ये मराठे व ब्रिटिश यांच्यात तुंबळ युद्ध झाले. या युद्धात नरवीर बापू गोखले यांना वीरमरण आले. ही मराठेशाहीची शेवटची लढाई ठरली. आष्टीची लढाई म्हणून ही इतिहासात ओळखली जाते. याच ठिकाणी ब्रिटिशांनी ऐतिहासिक असा तलाव बांधला. या तलावाला येवती तलाव असेही संबोधले जाते.
सन १८५७ च्या स्वातंत्र्ययुद्धाचा एक अत्यंत महत्त्वपूर्ण पैलू कायम दुर्लक्षित, अलक्षित राहिलेला आहे व तो म्हणजे, महिलाही पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून या युद्धात सहभागी झाल्या होत्या.
वेबसाईटवर ब्राउझिंगचा अनुभव सर्वोत्तम असावा, यासाठी आम्ही कुकीजचा वापर करतो. कुकीजमुळे तुम्हाला तुमच्या आवडत्या मजकुराची शिफारस करता येते. आमचे गोपनीयता आणि कुकीजसंदर्भातील धोरण तुम्हाला मान्य आहे.