जिल्हयात दुष्काळाची दाहकता कायम, टॅंकर पोहचले 242 वर

residentional photo
residentional photo

नाशिकः गेल्या वर्षी एप्रिल महिन्यात अवघे 48 पाण्याचे टॅकर असलेल्या नाशिक जिल्ह्यात यंदा दुष्काळाची दाहकता एवढी भीषण आहे की टॅकरच्या संख्या 242 वर पोहचली आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत जवळपास पाच पटीने टॅकर वाढले आहेत. हवामान विभागाने पुढील दोन दिवस जिल्ह्यात उष्णतेची लहर राहिल. असा इशारा दिला आहे. त्यामुळे जिल्ह्यात एप्रिल अखेरपर्यत टॅकरची संख्या अडिचशेपर्यत वाढेल असा अंदाज आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत पाच ते सहा पट दुष्काळाची तीव्रता आधिक आहे. सध्या दिवसागणिक टॅकरची मागणी वाढत आहे. सध्या जिल्ह्यातील 8 तालुक्‍यातील 196 गाव 673 वाड्यां 869 भागातील 4 लाख 80 हजाराहून आधिक लोकसंख्येला 242 टॅकरने पाणीपुरवठा सुरु आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com