

Vidarbha News
esakal
रिसोड: हवामान विभागाचा अंदाज, खासगी हवामानतज्ज्ञाचे अंदाज, आखाती युद्धामुळे झालेला इंधनाचा तुटवडा, कृषी निविष्ठांचे वाढलेले दर, ग्रामीण भागात निर्माण झालेली अस्थिर परिस्थिती इत्यादी कारणामुळे खरीप हंगामावर अनिश्चिततेचे सावट निर्माण झाले असून शेतकरी धास्तावला आहे.