Vidarbha News: खरीप हंगामावर अनिश्चिततेचे सावट; शेतकरी चिंतेत; इंधन टंचाई आणि महागाईचा फटका; शेती संकटात

Uncertainty Looms Over Kharif Season: खरीप हंगामाच्या तोंडावर हवामानातील अनिश्चितता, इंधन टंचाई आणि कृषी निविष्ठांच्या वाढलेल्या किमतींमुळे शेतकऱ्यांवर मोठे संकट निर्माण झाले आहे.
Vidarbha News

Vidarbha News

esakal

Updated on

रिसोड: हवामान विभागाचा अंदाज, खासगी हवामानतज्ज्ञाचे अंदाज, आखाती युद्धामुळे झालेला इंधनाचा तुटवडा, कृषी निविष्ठांचे वाढलेले दर, ग्रामीण भागात निर्माण झालेली अस्थिर परिस्थिती इत्यादी कारणामुळे खरीप हंगामावर अनिश्चिततेचे सावट निर्माण झाले असून शेतकरी धास्तावला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com