हार्दिक जोशी आणि अक्षया देवधर या दोघांनी डिसेंबर २०२२ ला एकमेकांसोबत थाटामाटात लग्न केलं.
हार्दिक आणि अक्षया या दोघांच्या जोडीची लग्नानंतर सुद्धा चर्चा आहे.
लग्नानंतर अक्षया आणखी सुंदर दिसायला लागली आहे.
हार्दिक आणि अक्षया या दोघांच्या नवीन प्रोजेक्ट्सची त्यांचे फॅन्स वाट बघत आहेत
'तुझ्यात जीव रंगला'फेम राणादा आणि पाठक बाई म्हणजेच मराठीतील प्रसिद्ध कलाकार हार्दिक जोशी आणि अक्षया देवधर शुक्रवारी 2 डिसेंबर रोजी विवाह बंधनात अकडले.
पुण्यामध्ये त्यांचा शाही विवाह सोहळा पार पडला.
हार्दिक अक्षया यांनी बरीच वर्षे झी मराठीवरील 'तुझ्यात जीव रंगला' मालिकेत एकत्र काम केले आहे.
या दोघांमध्ये घट्ट मैत्री होती. पुढे मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले आणि त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला.
सध्या अक्षयाचा कोणताही नवीन प्रोजेक्ट येत नाहीये.
पण हार्दिक मात्र सुंदरी मालिकेच्या माध्यमातून लग्नानंतर पुन्हा एकदा मराठी मालिका विश्वात कमबॅक करतोय.
अक्षयाला सुद्धा नवीन भूमिकेत पाहण्यासाठी चाहते आतून झाले आहेत