फक्त १४ दिवस साखर न खाल्ल्यास शरीराला अनेक फायदे मिळतात.
अति साखर खाल्ल्याने स्वादुपिंडावर ताण वाढतो.
शरीरात आरोग्यदायी बदल होतात.
त्वचेचे आरोग्य सुधारते.
टाइप २ मधुमेह कमी होतो.
वजन कमी होते.
झोप चांगली लागते आणि मूड चांगला राहातो.
हा प्रयोग करण्यापूर्वी एकदा डॉक्टरांचा सल्ला घ्या.